मूळची मालदीव येथील असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरुणीची मुसलमान धर्मांधांनी हत्या केली आहे, असा आरोप तिचा भाऊ रय्यान आतिफ याने केला आहे.
हॉर्वर्ड विश्वविद्यालयाचे सॅम्युएल हन्टिंगटन लिहितात की, ‘‘६०० वर्षे पारतंत्र्यात राहूनही भारत १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत भौतिक रूपाने सर्वाधिक विकसित देश राहिला आहे”.
‘जयपूर आणि पाली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्याविषयी जागृती करण्याविषयी निवेदने देण्यात आली.
खांडवा (मध्यप्रदेश) येथून पोलिसांनी अमर सिंह, किशोर बरेला आणि प्रभाकर बिरला या ३ ख्रिस्त्यांना हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.
१३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अचिन जिल्ह्यात नानगरहर येथील इसिसच्या तळांवर केलेल्या महाबॉम्बच्या आक्रमणात ३६ आतंकवादी ठार झाले.
तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा, असे आवाहन हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुसलमान महिलांना केले आहे.
उत्तरप्रदेशातील संभलस्थित जामा माशिदीचे प्रमुख इमाम इतरत हुसैन बाबर यांनी सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांना संबलमध्ये येऊ देणार नाही आणि आल्यास शिरच्छेद करण्याची…
राज्यातील गोशाळांना विनामूल्य वीजपुरवठा करण्याची तरतूद असणारी विजेची योजना पंजाबच्या काँग्रेस सरकारने रहित केली आहे. ही योजना मागील अकाली दल आणि भाजप यांच्या युती शासनाने…
संभल येथे ६८ तीर्थ, १९ स्तूपांसहित हिंदूंचे प्रसिद्ध श्री हरिहर मंदिर आहे; मात्र या भागात अल्पसंख्यांकांचे वर्चस्व वाढल्याने गेली ३५ वर्षे मंदिर बंद ठेवून हिंदूंना…
बांगलादेशने हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीचा (हूजीचा) आतंकवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्याचे २ साथीदार यांना फाशी दिली आहे.