`वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !’ मुलांनो, जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा !
* भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा
* जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा. Read more »
* भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा
* जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा. Read more »
वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण ८० टक्के वेळेचा वापर करून २० टक्के परिणाम मिळवतो, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण फक्त २० टक्के वेळ घालवतो. Read more »
देवघरात पूजा झालेली असल्यास स्नानानंतर प्रथम देवघरासमोर उभे राहून देवाला हळद-कुंकू आणि फूल वहावे. देवाला उदबत्तीने ओवाळावे. Read more »
‘धर्मशास्त्रात सांगितले आहे की, प्रत्येकाने सकाळी लवकर म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठायला हवे; परंतु आजकाल मुलांना अभ्यास किंवा अन्य कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची आणि सकाळी ८-९ वाजता उठण्याची अयोग्य सवय लागली आहे. Read more »
मुलांनो, दिवसाचा आरंभ (सुरुवात) चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो. Read more »
तिन्हीसांजा झाल्या की, पशूपक्षी, प्राणी, मानव सर्वच जण आपल्या घरट्याकडे परततात. मुलांनो, तिन्हीसांजेच्या वेळी घरी परतल्यानंतर काय करायचे, हे पुढील लेखात पाहूया ! Read more »
मुले आदर्श व सुसंस्कारीत व्हावीत, यासाठी प्रत्येक पालकाचा खटाटोप असतो. यासाठी आपण आपल्या पाल्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलांना उत्तमप्रकारे शिक्षण देऊन पुढे मोठी व्यक्ती बनेल, ऐवढे मर्यादित ध्येय ठेवून मुलाची क्षमता.. Read more »
हल्ली मुलांना अभ्यासाच्या कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची व सकाळी ८-९ वाजेपर्यंत उठण्याची चुकीची सवय लागली आहे. जागरण करणे, हे आरोग्यदृष्ट्या अपायकारक आहे. Read more »