डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंनिसने ‘जवाब दो’ या त्यांच्या केविलवाण्या उपक्रमाला यंदाही २० ऑगस्टला एकदिवसीय चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले
गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब या वेळी प्रस्तावना करतांना म्हणाले, बकरी ईद साजरी करण्यास आमचा विरोध नाही, तर गोवंशियांची हत्या करण्याला आमचा विरोध आहे.
निर्दोष वैभव राऊत यांची मुक्तता न केल्यास यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू ! : आंदोलकांची पोलीस आणि प्रशासन यांना चेतावणी
श्री. वैभव यांच्या अटकेमुळे समस्त वसईवासियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. श्री. वैभव राऊत हे गोरक्षणाचे कार्य वैध मार्गाने करत असून त्यांना या प्रकरणात गोवण्यासाठी…
आतंकवादविरोधी पथकाने गावातील एका तरी प्रतिष्ठित व्यक्तीला पंच म्हणून राऊत यांच्या घरी सापडलेल्या वस्तू का दाखवल्या नाहीत ? – ग्रामस्थांचा प्रश्न
स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी…
जिल्हाधिकार्यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.
आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सर्व मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या आणि देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – सुधीर बहिरवाडे, हिंदु महासभा शहर उपाध्यक्ष