चोपडा येथे विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा यांनी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. नंतर शस्त्रपूजन राजू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही शस्त्रपूजन केले. Read more »
आपण सर्वांनीच पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट पहायचे नाही, असा निर्धार करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. येथील राजहंस गडावर झालेल्या श्री दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात ते बोलत होते. Read more »
मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आणि समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रौत्सव मोहिमे अंतर्गत चिंचपोकळी आणि दादर येथे २ अन् ३ ऑक्टोबरला विविध नवरात्रौत्सव मंडळांत प्रबोधनपर पथनाटये आणि स्वरक्षा प्रात्याक्षिके या माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. Read more »
येत्या दोन मासांत दोन धर्मजागृती सभा, धर्माभिमान्यांशी संवाद सभा आणि धर्मशिक्षण वर्ग यांद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचा निर्धार येथे ९ ऑक्टोबरला झालेल्या हिंदू संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. Read more »
खारघर येथील शिवतेज सार्वजनिक उत्सव मंडळात श्री. रमेशदादा खडकर आणि दांडिया नृत्य कार्यक्रमाचे संयोजक श्री. संदेश कदम, श्री. सचिन केदार आणि हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक कार्यकर्ते श्री. दिनेश चासकर यांच्या सहकार्याने उपस्थित गरबाप्रेमी आणि भाविकांना समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी मार्गदर्शन केले. Read more »
सध्या सार्वजनिक उत्सवांना विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे, अनेक अपप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. असे अपप्रकार थांबवून धार्मिकतेने आणि भावाच्या स्तरावर उत्सव साजरे केले, तरच उत्सवातील पावित्र्य टिकून राहील. Read more »
पावनखिंड येथे हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. या वेळी बोलतांना श्री. सुनील घनवट म्हणाले, स्वातंत्र्य हे आपल्याला कोणी भेट म्हणून दिलेले नाही किंवा झोळीत टाकलेले नाही, त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्रही कोणी भेट देणार नाही, तर ते लढूनच मिळवावे लागेल. Read more »
भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे वीर क्रांतिकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या ८५ व्या बलीदानदिनी हिंदु जनजागृती समितीने येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या महान कार्याच्या स्मृतीला उजाळा दिला. Read more »
छत्रपति शिवरायांचे चरित्र मुलांमध्ये आतापासून रुजावेत यासाठी १९ फेब्रुवारीला ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. Read more »
छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांना धूळ चारत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण छत्रपती शिवरायांचे गुणगान करत असलो, तरी त्यांचे गुण मात्र कृतीत आणत नाही. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.