Menu Close

नंदुरबार येथे मशिदीत जाण्यापासून रोखणार्‍यांवर धर्मांधांकडून आक्रमण !

धर्मांधांनी ‘तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलेच कसे ?’, असे म्हणत लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिक यांद्वारे आक्रमण केले. यात ६ जण घायाळ…

देहलीत एकाच रुग्णालयातील ८० कर्मचारी कोरोनाबाधित, तर एका डॉक्टरचा मृत्यू

येथील सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुमारे ८० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत, तर ए.के. रावत या डॉक्टरचा यामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. रावत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक…

रिकाम्या आणि भरलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचे मूल्य ठरवा ! – देहली उच्च न्यायालयाचे देहली सरकारला निर्देश

रिकामे अथवा भरलेले ऑक्सिजन सिलिंडर यांचे मूल्य ठरवले गेले पाहिजे. एकाच मूल्यात सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर मिळाले पाहिजेत, असे निर्देश देहली उच्च न्यायालयाने देहली सरकारला दिले…

धगधगता बंगाल !

बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर तेथे अराजक माजले आहे. तृणमूल काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले असले, तरी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी (बानो) या नंदीग्राम येथून…

सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या सापडणे आणि मनसुख हिरण यांची हत्या या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे…

विदेशातील हिंदूंच्या मंदिरांकडूनही कोरोनाच्या संकटात भारताला साहाय्य !

भारतात कोरोनाच्या संकटाच्या काळात देशातील अनेक लहान आणि मोठ्या मंदिरांनी साहाय्य चालू केले आहे. तसेच आता विदेशातील हिंदु मंदिरांनीही भारताला साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

 देहलीला प्रतिदिन ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. प्रत्येक दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन देहलीतील रुग्णांना दिला पाहिजे. पुढील आदेशापर्यंत हा पुरवठा असाच केला…

संगमनेर (नगर) येथे धर्मांधांचे पोलिसांवर आक्रमण !

दगडफेकीत २ पोलीस घायाळ, तर एका पोलिसाला बेदम मारहाण पोलिसांकडून अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हे नोंद सततधर्मांधांच्या हातचा मार खाणारे पोलीस हिंदूंवर मात्र मर्दुमकी गाजवतात, हे…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान कारागृहातून सुटकेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त विशेष परिसंवाद !

मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंना नेहमी सतर्क केले आहे. त्यांनी सांगितलेली अनेक भाकीते खरी ठरली आहेत. वर्ष 1920 मध्ये तेव्हाच्या भारतात मुसलमानांची लोकसंख्या 22…

बंगालमध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्या वाहनावर आक्रमण

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्यावर केजीटी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पंचखुडी येथे आक्रमण करण्यात आले. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.