भारतीय रेल्वेने ‘रामायण एक्सप्रेस’ गाडीतील वाढप्यांना (वेटर्सना) साधूंप्रमाणे गणवेश परिधान करण्यासाठी दिला होता. यास संत समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी हिंदू यांनी प्रखर विरोध केल्यानंतर अंततः…
पीडितेच्या पत्नीने ‘संजीतची हत्या करणार्या लोकांना मी ओळखू शकते’, असे सांगितले होते. जिल्हा पोलीस प्रमुख आर्. विश्वनाथ यांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर दोषींना लवकरच…
देशात ईशनिंदा कायदा करण्यात यावा. या कायद्यानुसार प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाम धर्माच्या पवित्र गोष्टींचा अनादर करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल…
या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पत्रात म्हटले की, महाविद्यालयात मजार असल्याने महाविद्यालयाच्या…
ख्रिस्ती मिशनर्यांनी त्याला ‘तुम्ही खिस्ती बनल्यावर मुलगा जन्माला येईल’, असे सांगून त्यांना धर्मांतरासाठी बाध्य केले. त्यांच्या कुटुंबाचे धर्मांतर करण्यासाठी ६ ख्रिस्ती मिशनरी गावात आले होते.…
भारत आणि न्यूझीलंड या देशांच्या क्रिकेट संघांमध्ये कसोटी मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कालावधीत भारतीय खेळाडूंच्या आहाराविषयी सूची बनवली आहे.
पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !
आज हिंदू त्यांचे सण, परंपरा, आचार-विचार यांविषयी अनभिज्ञ आहेत. विशेषतः शहरांमध्ये रहात असलेले हिंदु धर्मापासून दूर जात आहेत. आज शुद्ध स्वरूपात धर्म सांगणारे उपलब्ध नाहीत.…
केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’ने देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्या एका व्यंगचित्राला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केल्याची घटना नुकतीच घडली. या व्यंगचित्रात दाखवण्यात…
नाशिक येथे होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार असून या वेळी गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…