मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीवरून तेथील सरकारच्या मागणीनुसार भारताने प्रसंगी मालदीवमध्ये सैनिकी कारवाई करत हस्तक्षेप करण्याची सिद्धता ठेवली आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे.
झिया सत्तेत असतांना वर्ष २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था केवळ कागदोपत्री दाखवून या ट्रस्टच्या नावाने २ लाख ५२ सहस्र…
पाकिस्तानच्या मिथी शहरात धर्मांधांकडून हिंदूंच्या हत्या, धर्मांतर आणि पिटाळून लावण्याच्या घटनांत वाढ
मिथी शहरात हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवले जाते. हिंदु मुलींना पळवून नेऊन त्यांचे मुसलमान तरुणांशी विवाह लावून दिले जातात. काही वर्षांपूर्वी या शहरातील हिंदूंची लोकसंख्या…
पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच ताणल्याचे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांनी मान्य केले आहे. पाकिस्तानवर होणार्या या आरोपापासून जगाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी पाकिस्तानने…
आतंकवादविरोधी युती सैन्याने केलेल्या कारवाईत सप्टेंबर २०१४ पासून जानेवारी २०१८ पर्यंत १० सहस्रांहून अधिक जण ठार झाले आहेत. यामध्ये ६५५ लहान मुलांसह २ सहस्र ८१५…
पीडित बहिणी बिलाचारी या गावातील रहाणार्या आहेत. त्या अनुक्रमे १७ आणि १४ वर्षे वयाच्या असून त्यांना रंगमती शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यातील मोठ्या…
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे शिष्टमंडळ लवकरच पाकचा दोन दिवसीय दौरा करणार असून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे सर्व नियम योग्य प्रकारे पाळतो कि नाही, याची पाहणी करणार…
काश्मीरच्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करावी, असे तुणतुणे वारंवार वाजवणार्या पाकला चपराक बसली आहे. भारत आणि पाक यांनी चर्चेद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करावे, असेही गटेरस…
अमेरिकेने पाकला अफगाणिस्तानात आतंकवादी कारवाया करणार्या तालिबानी आतंकवादी, तसेच हक्कानी नेटवर्क यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी चेतावणी दिली होती.
डाव्होस येथे आयोजिलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात मोदी बोलत होते. जगापुढे आज शांतता आणि सुरक्षितता यांचे मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले.