Menu Close

५० वर्षांनंतर हिंदु परंपरेनुसार मेक्सिकोच्या दांपत्याने केला पुन्हा विवाह

याविषयी ऑस्कर म्हणाले, ‘‘मागील भारतभेटीच्या वेळी भारतीय संस्कृती आणि लोक यांमुळे मी अतिशय प्रभावित झालो. मी जेव्हा येथील संस्कृतीचा सखोल अभ्यास केला, तेव्हा माझ्या असे…

योगमुद्रेने हृदयविकार बरा झाला – डॉ. आर्.डी. दीक्षित यांचा दावा

योगमुद्रेमुळे हृदयविकार बरा होण्यासाठी घेत असलेल्या १६ गोळ्या बंद झाल्या आणि हा आजार बरा झाल्याचा दावा ७९ वर्षीय डॉ. आर्.डी. दीक्षित यांनी केला आहे. त्यामुळे…

कर्नाटकातील बेल्लारी या जिल्ह्यातील संडूर गावातील पर्वतावरील ‘स्कंद क्षेत्री’

हंपी, कर्नाटकातील बेल्लारी या जिल्ह्यातील संडूर गावातील पर्वतावरील कार्तिकेयाच्या क्षेत्री, म्हणजे ‘स्कंद क्षेत्री’ जाणे. या तीर्थांच्या ठिकाणी १२ मास आणि २४ घंटे पाणी वहाते; पण…

हिंदूंच्या शौर्याच्या इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही, हे जनतेने दाखवून दिले ! : श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

आगामी हिंदुद्वेषी चित्रपट ‘पद्मावती’ आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी, तसेच चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे…

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आचरण केल्यासच गणेशाची कृपा संपादन करता येईल ! – सुनील कदम

गणेशपूजा, गणेशोत्सव यांमागील शास्त्र आपल्याला ठाऊक नाही; कारण आपल्याला धर्मशिक्षणच दिले जात नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतो; पण त्यांनी केलेले धर्माचरण लक्षात घेत…

भारतच विश्‍वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल ! – स्वामी गोविंददेवगिरी

प्रभु श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन सर्वांनी आपसातील वैर विसरून एक व्हायला हवे. भारतच विश्‍वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल. मानवता कमी झाल्याने प्रत्येक देश अडचणींना तोंड…

लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या तक्रारींच्या निवारणासाठी बाणसवाडी (बेंगळुरू) पोलिसांनी पोलीस ठाण्यातच केला वास्तूदोष होम, सुदर्शन होम आणि शत्रूसंहार याग !

तक्रारींची वाढती संख्या पहाता हतबलता येऊन त्याच्या निवारणासाठी देवाचा धावा करणे बरोबरच आहे; मात्र असे करतांना पोलिसांनी नाकर्तेपणा, अकार्यक्षमता हे दोष घालवून स्वतःचे क्रियमाण वापरले,…

एका रात्रीत दिशा पालटलेले बिहारमधील सूर्यमंदिर !

१०० फूट उंचीचे हे सूर्यमंदिर सहस्रो वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. कोणार्क मंदिराप्रमाणेच येथेही सूर्यरथ आहे. या मंदिरातील ७ रथांवर दगडांत सुंदर कोरीवकाम आणि शिल्पे…

जल्लीकट्टू : हिंदूंचे शौर्य जागृत करणारा साहसी खेळ !

सध्याच्या काळात या खेळामध्ये काही विकृती (उदा. बैलांना पळवण्यासाठी मद्य पाजणे, त्यांच्या डोळ्यांत मिर्चीची पूड घालणे, या खेळावर बेटींग (पैज) लावणे आदी) निर्माण झाल्या आहेत.…

भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !

भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !