९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते.
आपल्या सर्वांना भारत हे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी व्यक्त केले. समितीच्या वतीने २६…
गोव्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अनधिकृत वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकलून लावले पाहिजे, असे प्रतिपादन समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.
आमच्या आया- बहिणी लव्ह जिहादच्या विळख्यात अडकल्या आहेत. हिंदू आज एकत्र आले नाहीत, तर भारतमातेचे आणखी काही तुकडे होण्याचा धोका आहे. यासाठी हिंदूसंघटन अत्यावश्यक आहे.
एकीकडे हिंदूंना संधी न मिळाल्याने ते बेरोजगार रहातात, तर दुसरीकडे मूर्तीपूजेवर विश्वास नसणारे अहिंदु मंदिर परिसरात दुकाने लावतात. महत्त्वाचे म्हणजे आपला पैसा धर्मविरोधी लोकांना का…
१० डिसेंबर २०२४ या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील सांगवी काटी येथे समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते.
भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली, मग हे राष्ट्र निधर्मी कसे ? हिंदु राष्ट्र असतांना भारताला ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोषित करण्यात आले. धार्मिक अधिष्ठान असलेले राष्ट्र निधर्मी…
हिंदु भगिनींनो, ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींच्या भावनांशी केलेला खेळ असून ते धर्म-परंपरा यांवरील संकट आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे भीषण परिणाम टाळण्यासाठी हिंदूंनी जागृत होण्याची…
होळीच्या काळात देशभरात हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. अशाच प्रकारची आक्रमणे महाशिवरात्रीच्या वेळीही झाली. एवढेच नव्हे, तर आज प्रत्येक सणाच्या वेळी हिंदूंवर आक्रमण होत आहेत.
हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात आहे. ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहे.