Menu Close

विहिंपचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांवर त्वरित कारवाई करा ! – निपाणी येथे निवेदन

१४ मार्च या दिवशी म्हैसूर येथे विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करावी, त्याचप्रकारे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हत्यांच्या वाढत्या घटना पहाता…

‘इशरतला शहीद म्हणणे आणि मनुस्मृति ठेवणारी दुकाने फोडण्याची धमकी देणे, हाच आव्हाड यांचा घटनाद्रोह’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या राज्यघटनेमध्येच धर्मस्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य दिले आहे. हे कदाचित डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे आदर्श घोटाळ्यासाठी प्रसिद्ध असलेले…

धर्माचे रक्षण करणे, हे संतसमाजाचे प्रथम कर्तव्य : भूमापिठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज

आज हिंदु धर्मावर टीका करणे आणि मुसलमानांच्या जिहादचे समर्थन करणे हीच धर्मनिरपेक्षता बनली आहे. लोकशाहीच्या नावावर चालू असलेला हा तमाशा आता बंद झाला पाहिजे, असे…

बुद्धीभेद करणार्‍या पुरोगाम्यांचे मार्मिक वर्णन हे विचारवंत नव्हे, विचारजंत : डॉ. सच्चिदानंद शेवडे

एखाद्या विषयाच्या संदर्भात स्वतःचा अभ्यास नसूनही जो छातीठोकपणे बोलतो, तो पुरोगामी ! कुठलाही विषय असला, तरी ही मंडळी मत व्यक्त करतात. खोटेे बोला; पण रेटून…

कर्नाटकात असलेल्या २.५ लाख अनधिकृत बांगलादेशींना मिळत आहेत ओळखपत्रे : श्री. महेश कुमार कट्टीनामाने, श्रीराम सेना

कर्नाटक शासन आणू पहात असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात हिंदुविरोधी तरतुदी आहेत. या माध्यमातून हिंदुद्वेष्ट्यांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस शासनाने हिंदु धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न चालवला असून…

भादवड (ठाणे) : हिंदु धर्मजागृती सभेच्या आयोजनासाठी ग्रामस्थांची बैठक !

भिवंडी येथील भादवड गावात १ मार्च २०१६ या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु संघटनासाठी गावकर्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीला ८० धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील धर्मपरंपरा रक्षणासाठी आमचा पाठिंबा : शिवसेना खासदार हेमंत गोडसे

काही नास्तिकवादी आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटनांनी मंदिर देवस्थानला पत्र देऊन आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. त्यावर मंदिर प्रशासनाने गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश न देण्याची घेतलेली…

औरंगजेब आजही ओवैसीच्या रूपाने जिवंत आहे : पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदवी स्वराज्यावर चालून आलेले प्रत्येत संकट शिवछत्रपतींनी बाणेदारपणे परतवून लावले. आपले शरीर नाशवंत आहे; परंतु शिवछत्रपतींचे विचार आपल्या मनात चिरकाल टिकणारे आहेत.

गायत्री परिवारचे श्री. दिलीप पाणिग्रही यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट

गायत्री परिवार, छत्तीसगडचे विभाग समन्वयक श्री. दिलीप पाणिग्रही यांनी राजिम कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट दिली.

जेएनयूतून पुन्हा जिना जन्मल्यास तेथेच गाडू : योगी आदित्यनाथ

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा मोहम्मद अली जिना यांनी जन्म घ्यायला नको. जर जेएनयूत पुन्हा जिना यांचा जन्म झाल्यास त्याला तेथेच गाडून टाकू, असे…