Menu Close

केरळ राज्यातील हिंदूंवरील हिंसाचार बंद करा ! – भाजप प्रदेशाध्यक्षाची साम्यवाद्यांना चेतावणी

कायाप्पामंगलम् या गावी साम्यवाद्यांच्या विरोधी असलेल्या स्थानिक उमेदवाराचा निवडणुकीत विजय झाल्यामुळे प्रमोद (वय ३३ वर्षे) नावाचा रा.स्व. संघाचा कार्यकर्ता माकप कार्यकर्त्यांच्या आक्रमणात गंभीर घायाळ झाला.…

शरद पोंक्षे यांचा प्रश्न : नेल्सन मंडेलांना ‘भारतरत्न’ दिला जातो; मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना का नाही ?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज या संतांनी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही भगवा हाती घेऊन आपले काम सुरू ठेवले. देशाला स्वातंत्र्य…

प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांचे राष्ट्रप्रेरक विचार लोकांमध्ये पसरवण्याची आवश्यकता ! – अजय सिंह सेंगर

जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा धर्माच्या आधारावर गांधी यांनी फाळणीला मान्यता दिली. पाक आणि बांगलादेश मुसलमानांना देण्यात आले. त्या वेळी राहिलेला भूभाग हिंदूंचे हिंदु राष्ट्र…

हा देश जेव्हा अधिकृतरीत्या हिंदूराष्ट्र म्हणून घोषित होईल; तेव्हाच या देशातील अहिंदू सुखात राहतील : शरद पोंक्षे, अभिनेता

शरद पोंक्षे म्हणाले, ‘निधर्मी या शब्दाला कोणताच अर्थ नाही. बहुसंख्य हिंदू नागरिक असलेला हा हिंदुस्थान देश आहे, असे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर…

हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हा केंद्रबिंदू धरून लढल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांना निश्‍चित यश मिळेल ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे.

देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करा : पू. भिडे गुरुजी

‘दोन वर्षांत काहीच घडले नाही. दोन वर्षांची माती झाली; पण माणूस चांगला आहे, निष्कलंक आहे. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया या त्यांच्या योजना चांगल्या आहेत,…

भाजपने काश्मिरी पंडितांची पनून काश्मीरची मागणी मान्य न केल्यास देशभरात सहस्रो काश्मीर बनण्याचा धोका ! – प्रमोद मुतालिक

काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोर्‍यात परतू शकले नाहीत; परंतु काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मात्र आज देशभरात पसरला आहे. देशभरात त्यामुळे सहस्रो काश्मीर बनत असून, तेथूनही हिंदूंना लवकरच…

देहलीतील जंतरमंतरवर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ !

पॉक्सो कायद्यात संशोधन करून तो निष्पक्ष करावा. शासकीय आकडेवारीनुसार या कायद्याच्या अंतर्गत ऑगस्ट २०१२ ते एप्रिल २०१५ पर्यंत ४६ सहस्र गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील…

रत्नपूर (जिल्हा संभाजीनगर) येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘धर्मयोद्धा’ संघटनेची स्थापना

आज आपण भगव्या ध्वजाखाली एकत्र आल्यास चांगले संघटन होईल. त्या संघटनाला धर्म आणि संत यांचे अधिष्ठान हवे. तसे अधिष्ठान धर्मयोद्धा संघटनेला आहे. धर्मासाठी कार्य करणार्‍या…

पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांसह प्रज्ञासिंह ठाकूर आणि पीठाधीश्‍वर अमृतानंद देवतीर्थ यांना कुंभस्नानाला सोडण्याची मागणी !

सिंहस्थ पर्वासाठी जाण्याची अनुमती शासनाने कारागृहात असणार्‍या संतांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला देण्यासाठी वैदिक सनातन धर्म अन् राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ.…