पश्चिम बंगालमधील हिंदूंवर आक्रमण करणार्या मुसलमानांवर कठोर कारवाई करून हिंदूंचे संरक्षण करावे आणि त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी. बंगालमधील हिंदू असुरक्षित जीवन जगत आहे. तृणमूल…
ज्या वेळी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारे १ जानेवारीच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत करत होते, त्या वेळी कुथ्यार येथील हिंदु धर्माभिमानी हे श्री सूर्य सभा भवन परशुराम…
स्मिता रक्षणाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील नदीच्या बाजूला तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा अज्ञातांनी उघड्यावर ठेवल्या होत्या.
पंथनिरपेक्ष राष्ट्रात धर्मग्रंथावरील शपथ चालू शकते, तर अन्य व्यवस्था धर्म आधारित का चालणार नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे…
धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्चर्या काय करणार ?…
सरकारने स्वतःहून मद्यबंदी करणे अपेक्षित होते. अशी मागणी करावी लागते, हे सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने राष्ट्राला केवळ भ्रष्टाचार, लूटमार, चोर्या, दंगली दिलेल्या आहेत. मतांच्या लांगूलचालनामुळे हिंदूंना महत्त्वच उरलेले नसल्यामुळे हिंदु असुरक्षित ठरले आहेत. धर्मांतर आणि हिंदुविरोधी…
महाराष्ट्रातील तरुणांसमोर छत्रपतींचा आदर्श ठेवण्याच्या गोष्टी करतांना तरुणांचे अध:पतन करणार्या सनबर्नला अनुमती देणे हे केवळ भाजपचे नव्हे, तर देशाचे दुर्दैव आहे, असे मत सांगली येथील…
अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे. या जमिनीचे तीन तुकडे होऊ देणे आम्हाला मान्य नाही. अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे.