Menu Close

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…

वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र राज्य शांती, सुपंथ आणि संस्कार यांच्या मार्गावर ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या ८०० वर्षांपासून महाराष्ट्र हा शांती, सुपंथ आणि संस्कार यांच्या मार्गावर वारकरी संप्रदायामुळे आहे. वारकरी संप्रदायाने भागवत धर्म, मानवतेचा धर्म आणि माणसाच्या संवेदना जागृत ठेवायचे…

यवतमाळ येथे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना देशप्रेमी संघटनाकडून श्रद्धांजली

भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहिती सांगणार्‍या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन येथील शहीद चौकात करण्यात आले होते.

उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने त्वरित मागे घ्यावा ! – स्वामी बोधानंद पुरी

आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही…

राऊरकेला (ओडिशा) येथील अध्यात्म मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

राऊरकेला (ओडिशा) येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेदव्यास येथील संगमक्षेत्रावर प्रतिवर्षीप्रमाणे एका मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विविध आध्यात्मिक संस्था आणि संघटना यांनी स्थापन केलेल्या…

सरसंघचालकांची आतंकवाद्यांशी तुलना केल्यामुळे एबीवीपी कडून तोडफोड !

बरेली महाविद्यालयात हिंदी भाषेच्या संदर्भात चालू असलेल्या एका संमेलनात चौथीराम यादव या निवृत्त प्राध्यापकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना आतंकवाद्यांशी केल्याने अखिल…

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीकडून भारत हिंदु मुन्नानीच्या पदाधिकाऱ्यांसाठी अभ्यासवर्गाचे आयोजन

या वेळी समितीच्या कार्यकर्त्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी ‘हिंदु’ आणि ‘हिंदु धर्म’ या शब्दांचा अर्थ, हिंदु धर्माचे परिणामकारक कार्य करण्यासाठी साधनेची आवश्यकता यांविषयी माहिती दिली.

हिंदु देवता आणि पंतप्रधान यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात तलाकविषयी बोलतांना मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य…

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच…

हिंदु धर्माभिमान्यांच्या बैठकीत हिंदु धर्मजागृतीसाठी ठोस कृती करण्याचा निर्धार !

बैठकीत अनेकांनी हिंदुत्वाचे कार्य करतांना येणार्‍या अडचणी सांगून त्यावर दिशा घेतली. गणेशोत्सवकाळात तरुणांना शास्त्र समजावून सांगून गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशा प्रकारची घ्यावी,…