‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मा. मंत्री लोढा यांनी प्रत्यक्ष आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे की, शासनाने महसूल विभाग, जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधून गोदीची भूमी अधिग्रहित करावी. याचा विकास लवकर चालू…
सध्याची गड-दुर्गांची स्थिती पाहिली, तर मनाला अत्यंत वेदना होतात. विशाळगडावरील अतिक्रमण, कचरा आणि घाण यांमुळे वंदनीय बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु यांच्या समाधीस्थळाकडे जाणार्या मार्गाची दुरवस्था झाली…
महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण संवर्धनासाठी ठिकठिकाणी समितीकडून अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील तात्या टोपे नगरच्या श्री गणेश मंदिरात नागपूरमधील मुख्य मंदिरांच्या विश्वस्तांची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत नागपूरमध्ये मंदिर विश्वस्तांचे भव्य…
आपले श्रद्धास्थान असलेल्या गडदुर्गांवर अतिक्रमण चालू असून हिंदूंच्या देवस्थानांच्या भूमीवर अतिक्रमण होत आहे. तरी याविरोधात आपण सर्वांनी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन नरवीर शिवा…
या वेळी सर्वांनी या महामोर्च्यामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले, तसेच काही आमदारांनी ‘गड-दुर्ग यांच्या रक्षणाचा विषय विधीमंडळात उपस्थित करू’, तर काहींनी ‘गड-दुर्ग रक्षण महामंडळ स्थापन…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांची भेट घेतली. या वेळी श्री. रमेश…
जर श्रीलंकेमध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? हलाल प्रमाणपत्र हे भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र आहे. या विरोधात सर्व राष्ट्रप्रेमींनी…
सातत्याने होणारा हिंदु देवदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी त्वरित ईशनिंदा कायदा करण्यात यावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात…