धार्मिक प्रथा मोडू पहाणार्या भूमाता ब्रिगेडच्या महिलांना नगर जिल्ह्यात अटकाव करावा, एन्सीईआर्टीच्या अभ्यासक्रमातील आक्षेपार्ह भाग वगळणे, मालदा येथील दंगलखोरांवर कारवाई व्हावी आणि काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन…
हिंदूंवर अत्याचार होत असतांना आपण त्याकडे काही देणघेणे नसल्याच्या दृष्टीने पहाणे म्हणजे आपला स्वाभिमान हरवल्याचे लक्षण आहे. हिंदूंनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात संघटित होऊन लढायला…
स्टार प्लसवरून प्रसारित करण्यात येणार्या सिया के राम या दूरदर्शन मालिकेत श्रीराम आणि सीता यांचे विडंबन करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी हिंदु जनजागृती समितीकडे आल्या आहेत.
राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्यासाठी शासनाने काढलेले विविध शासकीय निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याविषयी हिंदु जनजागृति समितीच्या वतीने यवतमाळ येथील जिल्हाधिकारी श्री. सचिंद्र प्रताप…
हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील…
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत पोलीस ठाणी, शाळा,…
नंदुरबार येथे १२ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकर्यांना शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारीला होणार्या ‘भूमाता बिग्रेड’च्या धर्म आणि परंपरा विरोधी कृतीला विरोध दर्शवणारे निवेदन देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टीकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एस्.आर्. बर्गे…
नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व हिंदुत्ववाद्यांनी शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थाने यांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी केली.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रतिके रस्त्यावर पडल्याचे विदारक चित्र राष्ट्रप्रेमी नागरिकांना प्रतीवर्षी असह्यपणे पहावे लागते.