Menu Close

अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी शाळांना पत्र पाठवू – प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांचे आश्‍वासन

सांगली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारीयांना निवेदन देण्यात आले.

पुणे येथे अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा हा अनधिकृत प्रकल्प थांबवण्याविषयी हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

मुंबई आणि बीड येथील शिक्षण विभागाकडून अंनिसचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवण्यात येऊ नयेत, असे लेखी आदेशपत्र काढण्यात आले आहेत. पुण्यातही असे प्रकल्प चालू असल्यास ते…

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सनबर्न होऊ न देण्याचे महापौर नितीन काळजे यांचे आश्‍वासन

सनबर्न फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड परिसरतील मोशी गावात होणार असल्याची चर्चा अद्यापही आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध असून याविषयीचे आंदोलन अजून तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना भारतात स्थान नाही ! – श्री. मुरलीकृष्णा हसंतडका

राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रा. भगवान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात…

सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

देशभरात सामान्य नागरिकांमध्ये रोहिंग्यांविषयी संताप आहे. रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारमध्ये हिंदु आणि बौद्ध यांवर अत्याचार करत असल्याचे, तसेच त्यांचे ‘अल कायदा’सारख्या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुढे…

टिपू सुलतान हुतात्मा होता, तर बाबर, औरंगजेब यांसारखे आक्रमक कोण होते ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच ‘टिपू सुलतान इंग्रजांशी लढतांना हुतात्मा झाला होता’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून हिंदु जनजागृती समितीने हा प्रश्‍न उपस्थित केला.

रोहिंग्यांना हाकला, देश वाचवा ! – हिंदुत्वनिष्ठांनी केली आंदोलनातून मागणी

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून लावावे आणि म्यानमारमधील हिंदूंना भारत शासनाने न्याय द्यावा, या मागणीसाठी, तसेच सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करावे …

अंनिसचा ‘प्राथमिक शाळां’तील अनधिकृत ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ घेऊ नये ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’च्या माध्यमातून ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेे. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या मनावर अयोग्य संस्कार आणि त्यांना  चुकीचे दिशादर्शन केले जात आहेे.

काजळा (जिल्हा जालना) येथे हिंदूंमध्ये धर्मतेज जागवणारी धर्मजागृती सभा !

सभेत ‘हिंदूंमध्ये शौर्य जागरणाची आवश्यकता आणि सामाजिक दुष्प्रवृत्तीला रोखून हिंदु राष्ट्र स्थापन करणे का आवश्यक आहे’, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थितांना…

घुसखोरी केलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित हाकलून लावण्याची राष्ट्रप्रेमींची मागणी

म्यानमारमधील हिंदू आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करून त्यांना निर्वासित करणार्‍या रोहिंग्यांविषयी भारतातील नागरिकांमधे संतप्त भावना आहेत. यापुढे त्यांना भारतात प्रवेश देऊ नये…