आज मुसलमान लोकसंख्या ‘हम पाच, हमारे पचास’ या प्रचंड गतीने वाढत आहे, तर हिंदूंचे केवळ ‘हम दो, हमारे दो’ या पद्धतीने चालू आहे. मुसलमानांची संख्या…
पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्ये वगळल्याविना चित्रपटाला अनुमती देऊ नये, वायूप्रदूषण करणार्या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
उपस्थित कार्यकर्त्यांना हिंदु धर्माची सद्यःस्थिती आणि संघटनेचे महत्त्व, या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांना हिंदु राष्ट्राविषयीच्या प्रदर्शनाद्वारे विषय स्पष्ट केला.
देशासाठी बलीदान दिले, त्यांचीच जयंती या देशात साजरी करावी. जाती-पातीचे राजकारण करणार्यांना धडा शिकवून अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा सर्वांनी संकल्प करावा.
अण्णानगर येथील श्री श्रीनिवास पेरुमल मंदिरात १७ डिसेंबरपासून साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व सांगितले.
जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठ न्यास, सेक्टर २५ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. ३०० हिंदूंनी या धर्मसभेचा लाभ…
हिंदु धर्म हा वसुधैव कुटम्बकम् म्हणजे सर्व सृष्टीला एका कुटुंबाप्रमाणे अव्याहतपणे समवेत घेऊन जाणारा एकमेव विशाल आणि व्यापक धर्म आहे.
बेंगळुरू येथील विजयनगरमध्ये १६ आणि १७ डिसेंबर २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.
द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि गोरक्षक श्री. बापूजी शेलार यांनी पुढाकार घेऊन १५ गावांमध्ये सभेनिमित्त बैठका घेऊन प्रचार केला.