Menu Close

केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून आज पुजारी आणि राजपरिवार यांच्या बैठकीचे आयोजन

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदू आणि त्यांच्या संघटना जात, पक्ष आदी भेद विसरून एकत्र येऊन केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलन…

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांचा नागपूर दौरा

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या नागपूर येथील २३ ते २५ सप्टेंबर २०१८ या वास्तव्याच्या काळात शहरातील विविध धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, व्यावसायिक…

हिंदुत्वासाठी मोठे संघटन निर्माण करू : अभिजित बोराटे, अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य युवा संघ

हडपसर येथे ३० सप्टेंबर या दिवशी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ६० हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात ‘चतुर्थ उद्योगपती साधना शिबिरा’ची सांगता

ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो. त्यागातच खरा आनंद असून त्यागामुळेच आनंदप्राप्ती होते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले

हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी ५ सहस्र अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक : मनोज खाडये

सांगली येथे एकदिवसीय अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी २२ अधिवक्ता उपस्थित होते.

राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदीचा निर्णय लागू करा : हिंदु जनजागृती समिती

श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नयेत, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अपप्रकार थांबवून आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्याविषयी पोलिसांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयी नंदुरबारचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले.

एकाच देशात २ राज्यघटना असणे भारतियांचे दुर्दैव : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

भारतामध्ये सर्व राज्यांत राज्यघटनेचे पालन केले जाते; मात्र काश्मीरमध्ये त्याचे पालन केले जात नाही. तेथे आणखी एक राज्यघटना आहे. भारतात २ राज्यघटनांनुसार निर्णय घेतले जातात.

देहली येथील कर्मयोगी अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली !

अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य हे देहलीतील जनकपुरी येथील आर्य समाज मंदिराचे उपाध्यक्ष आहेत. निरपेक्ष राहून कर्म करत त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

बेळगाव येथे सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

नक्षलवाद्यांच्या समर्थकांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’ आणि हिंदुत्वनिष्ठांना मात्र ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणे ही आजची धर्मनिरपेक्षता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती