सध्या अतिमहत्त्वाकांक्षा, हव्यास आणि चुकीची मूल्ये समाजात रुजली आहेत. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचा नकारात्मक परिणाम शिक्षकांवरही होत आहे. त्यामुळे शिक्षकांनाही शिकवतांना दडपण येते.
मुंबई आणि नवी मुंबई येथील विविध ठिकाणी, तसेच बोईसर (जिल्हा पालघर) येथे ‘मंदिर स्वच्छते’च्या माध्यमातून हिंदूंसाठी शक्ती आणि चैतन्य यांचा स्रोत असणार्या मंदिरांची स्वच्छता !
परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरांची स्वच्छता, प्रवचने घेणे, देवतांना साकडे घालणे आदी उपक्रम देशभर राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून…
तेलंगण येथील अंबरपेट येथे अनधिकृत मशिदीच्या उभारणीस विरोध करण्यासाठी गेलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना तेलंगण पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून त्यांच्या समवेत अतिरेक्याप्रमाणे वर्तणूक…
दहिसर पूर्व येथील ‘ओम ट्रेडिंग कंपनी’ हे आस्थापन त्यांचे खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवर राधा अन् श्रीकृष्ण यांचे चित्र, तसेच ‘ॐ’चे चिन्ह छापत असल्याचे…
‘अन्य धर्मियांना फायदे अन् हिंदूंना कायदे’ ही कसली धर्मनिरपेक्षता ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’ अंतर्गत झारखंड, बंगाल, ओडिशा, देहली आणि हरियाणा राज्यांमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथे पुरी पीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २० वे साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिर नुकतेच पार पडले. या…
अचलपूर (अमरावती) येथील ‘शिव उत्सव समिती’कडून प्रतिवर्षी परंपरागत ‘शिव उत्सव सोहळा’ आयोजित केला जातो. यावर्षी ४ मे या दिवशी झालेल्या या उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून…
मुलुंड (पूर्व) येथील मुलुंड सेवासंघामध्ये ५ मे या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पार पडले. या वेळी व्यासपिठावर श्रीराम…