Menu Close

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ ऑगस्टनिमित्त प्रशासनाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात येते. याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर यांनी निवेदन…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करू: नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना २९ जुलै या…

आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू : निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी

आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू आणि सत्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवू, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी केले

हिंदु जनजागृती समितीकडून वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या…

हिंदु जनजागृती समितीचे आसाममध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियान

हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभु गवारे यांनी हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या, तसेच हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजनही…

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ : बोंगाईगांव (आसाम) येथे प्रशासनाला निवेदन

१५ ऑगस्ट या स्वातंंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात…

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम : यवतमाळ येथे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन

शासनाचा अध्यादेश डावलून आणि अनुमती नसतांना प्लास्टिकचे ध्वज विकणारे विक्रेते, तसेच सामान्य व्यक्ती, संस्था, समूह यांपैकी जे कोणी ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखणार नाहीत, त्यांच्यावर योग्य…

जसापूर (अमरावती) येथे एक दिवसीय शौर्य जागरण शिबिर पार पडले

अमरावती जिल्ह्यातील जसापूर या गावात २८ जुलै या दिवशी समितीच्या स्वरक्षा प्रशिक्षणवर्गात येणार्‍या युवक आणि युवती यांसाठी एक दिवसीय शौर्य जागरण शिबिर आयोजित करण्यात आले…

गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली.

देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करा ! – निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन

देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, गोरक्षकांवर आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून…