‘जैन ले आऊट’मधील जयवीर हनुमान देवस्थानच्या सभागृहात १३ मार्च या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात पार पडली.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. फलकप्रसिद्धी,…
आज स्त्री सुशिक्षित झाली आहे; पण जर तिला स्वरक्षण करता आले, तरच ती खर्या अर्थाने सक्षम होणार आहे. बलात्काराच्या घटना घडल्यावर जागृत होणार्या स्त्रियांनी केवळ…
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने १४ मार्च या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले.
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांसह अन्य ठिकाणी निवेदन देण्यात आले.…
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते…
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !
हिंदु जनजागृती समितीचे जितूभाऊ मोरे यांनीही महिलांना काळानुसार सशक्त आणि निडर बनण्याची आवश्यकता असून आपल्या धर्माप्रती आपण कसे जागृत असायला हवे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच…
‘अग्निहोत्र’ ही प्राचीन काळापासून वातावरणशुद्धीसाठी ऋषींनी दिलेली देणगी आहे. अग्निहोत्र कर्मबंधनमुक्त यज्ञ असल्याने ते कुणीही करू शकते. अग्निहोत्र करतांना प्रजापती आणि सूर्य यांच्या तेजाचे संरक्षककवच…
हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’अंतर्गत ‘आगरा डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’चे डॉ. राजेंद्र पेंसियानी यांची भेट सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली.