पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू समाज यांना बदनाम करण्यासाठी ‘भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे’ भासवून तिस्टा सेटलवाड यांनी गुजरात दंगलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटा वापर केला.
‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही.
कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. एकूण ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी श्री. महाडिक यांना सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे…
१८ जून या दिवशी रामनाथी (गोवा) येथील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त रुक्मिणी वल्लभ पीठाचे जगद़्गुरु राम राजेश्वर माऊली सरकारजी महाराज, श्री. नितीन चौगुले,…
हिंदु राष्ट्राचे कार्य कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्रा’च्या विरोधात राष्ट्रविरोधी, धर्मविरोधी, सेक्युलरवादी आदी कार्यरत असले, तरी त्यांचा सामना करण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पांडवांप्रमाणे…
अधिवेशनाच्या सातव्या दिवशी ‘धर्मांतर रोखणे आणि घरवापसीची योजना’ या विषयावर पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, श्री. नितीन चौगुले, श्री. विजय जंगम आणि श्री. मुन्नाकुमार शर्मा यांनी…
ठाणे येथील प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर आणि देहली येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता १७…
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुजागृतीच्या विविध माध्यमांविषयी जागृती या सत्रमध्ये श्री. विश्वनाथ कुलकर्णी, श्री. पुरुषोत्तम सोमाणी, श्री. रवींद्र प्रभुदेसाई, श्री. अभिषेक जोशी, श्री.…