काश्मीरमध्ये येणार्या भारतीय हिंदूंना फुटीरतावाद्यांनी थोपवून दाखवावे. हिंदूंचा लढा सत्यावर आधरित आहे आणि कोणतीही शक्ती त्यांना यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. काश्मीरवर काश्मिरी हिंदूंचा पहिला…
म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई…
उत्तरप्रदेशातील निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. या वेळी प्रचारासाठी या पक्षांनी काढलेल्या भित्तीपत्रकात अखिलेश यादव यांना अर्जुनाच्या रूपात, तर राहुल गांधी…
काश्मीरमध्ये ९० च्या दशकात आतंकवाद फोफावत असतांना भारतातील अन्य हिंदू ‘आम्हाला काय करायचे त्याचे’ या तटस्थ भूमिकेत राहिले. हिंदू संघटित होऊन हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून गेले…
१९ जानेवारी या दिवशी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या विस्थापन दिनानिमित्त…
काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत…
पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि…
हिंदुबहुल देशात हिंदूंनाच अशी खंत व्यक्त करावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! या मागणीकडे केंद्रसरकार लक्ष देऊन वेदपाठशाळांसाठी पुरेसा निधी देईल का ?
मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली.
आज हिंदु धर्माविषयी प्रेम असणार्यांचे संघटन होत आहे. या संघटनासह धर्माभिमानी हिंदूंनी धर्माचरणाद्वारे चरित्र निर्माण करणेही आवश्यक आहे. चरित्र निर्माण केल्यास हिंदु समाज जोडला जाऊ…