ख्रिस्ती मिशनऱ्यांचा पोकळ मानवतावाद !

मानवतावादाचा आव आणून गोरगरीब हिंदूंवर विनामूल्य औषधोपचार करणे, हिंदु मुलांसाठी अनाथालये काढणे आणि नंतर त्या हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणे, हे बहुतांशी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याचे खरे स्वरूप आहे. अशा ख्रिस्ती मिशनऱ्यांना पुढील प्रश्न विचारा . . . Read more »

‘धर्मांतरबंदी कायदा’ आणा आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा !

आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्रशासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा; हिंदु देवता, तसेच देशाचे पंतप्रधान यांचा हेतूतः अवमान करणारी वक्तव्ये करून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या मौलाना देहलवी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी. Read more »

तुळजापूर आणि पंढरपूर येथे #मंदिर रक्षणासाठी कृती समितीच्या बैठका

तुळजापूर येथे १५ मार्च या दिवशी श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षण कृती समितीची बैठक पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी श्री महंत मावजीनाथ यांची भेट घेतली. Read more »

अवमान याचिका प्रविष्ट केल्यावर मशिदीवरील भोंगे बंद

ठाणे येथील मो. ह. विद्यालयाच्या शेजारच्या मशिदींवरील भोंगे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे ठरत असून ते बंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी करूनही त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. Read more »

भाग्यनगर येथील माकपच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली

येत्या १९ मार्च या दिवशी निझाम महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. Read more »

धर्माचरण केल्यानेच लव्ह जिहादचा बीमोड करता येईल ! – सौ. अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंंदु मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात धर्मांतराला बळी पडत आहेत. लव्ह जिहादचा वाढता धोका ओळखून हिंदूंनी संघटित व्हायला हवे. धर्माचरण केल्यानेच आपण लव्ह जिहादचा खंबीरपणे बीमोड करू शकू, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. अलका व्हनमारे यांनी केले. Read more »

महाभारत ग्रंथाचा अवमान केल्याच्या विरोधात तमिळनाडूतील हिंदु संघटनांची कमल हसन यांच्या विरोधात तक्रार

चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंचा धार्मिक ग्रंथ महाभारताविषयी अवमान करणारे विधान केल्याने तमिळनाडूतील हिंदू मक्कल कत्छी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच अकिला हिंदू महासभेने कोइम्बतुर येथील जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार नोंदवली आहे. Read more »

टाकळी जहागीर (जिल्हा अमरावती) येथील ग्रामस्थांकडून शिवजयंती उत्सव साजरा !

अमरावती येथील टाकळी जहागीर या गावातील गावकर्‍यांनी शिवजयंतीनिमीत्त प्रतिमा पूजन आणि व्याख्यान यांचे आयोजन केले होते. Read more »

सुरक्षेचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा शासनाला अधिकार नाही ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीला श्रीफळावर बंदी घालणे म्हणजे हिंदूंना या धार्मिक लाभापासून वंचित करण्यासारखे आहे. Read more »

श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र ‘मद्यमुक्त’ म्हणून घोषित करा – देवीभक्तांकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन

तुळजापूर शहर राज्य सरकारने ‘मद्यमुक्त’ म्हणून घोषित करावे आणि त्याद्वारे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेे आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​