शहरातील संजयनगर भागातील, तसेच न्यू आयेशा कॉलनीच्या परिसरात हाजी मंगल कार्यालयाच्या रस्त्यावरील परिसरातील ४ पशूवधगृहांवर १३ फेब्रुवारीला नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाडी…
म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे सिद्ध करून या ठिकाणी गोमांस साठववल्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. साठवलेल्या सुमारे ७० सहस्र किलो मांसापैकी २४ सहस्र…
मंदिर प्रशासनाच्या आदेशाने याची कार्यवाही चालू केली आहे. ठसे उमटवण्यासाठी कसलेही शुल्क घेतले जात नाही, तसेच कोणाची याविषयी तक्रारही नाही. असे असतांना ही प्रथा बंद…
तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरातील शेजघरातील उत्तर दिशेकडील मंदिराची मूळ प्राचीन भिंत पाडून त्या ठिकाणाहून भाविकांना बाहेर पडण्यासाठी नव्याने प्रवेशद्वार बनवल्याच्या, तसेच प्राचीन उंबरा काढून…
पाकिस्तानच्या मिथी शहरात धर्मांधांकडून हिंदूंच्या हत्या, धर्मांतर आणि पिटाळून लावण्याच्या घटनांत वाढ
मिथी शहरात हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवले जाते. हिंदु मुलींना पळवून नेऊन त्यांचे मुसलमान तरुणांशी विवाह लावून दिले जातात. काही वर्षांपूर्वी या शहरातील हिंदूंची लोकसंख्या…
दादरी (उत्तरप्रदेश) येथील हत्याकांडानंतर ऊर बडवणारे आणि सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवणारे पुरो(अधो)गामी, तसेच ‘पुरस्कार वापसी’वाली टोळी आता गप्प का ? आता साम्यवाद्यांचे मेणबत्ती मोर्चे का…
देशाची अखंडता राखण्यासाठी लोकसंख्या नियत्रंण कायदा करावा, काश्मिरी हिंदूंचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना हक्काचे स्वतंत्र ‘होमलँड’ द्यावे, हिंदूंच्या सण उत्सवाच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करू नये…
पीडित बहिणी बिलाचारी या गावातील रहाणार्या आहेत. त्या अनुक्रमे १७ आणि १४ वर्षे वयाच्या असून त्यांना रंगमती शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यातील मोठ्या…
पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे.
अलाप्पुझा येथे असणार्या कोचीन विद्यापिठाच्या ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुट्टनाड’मधील काही उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना कटलेटमधून जाणूनबुजून मांस (बीफ) खाऊ घातल्याचा आरोप प्राचार्य आणि महाविद्यालय कार्यकारिणी यांच्यावर…