लोकशाहीच्या चारही स्तंभांचे काडीइतकेही पाठबळ नसतांना केवळ भगवान श्री अय्यप्पा यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर सलग ५ दिवस यशस्वी आंदोलन करणार्या हिंदूंकडून इतरत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा !
अन्य पंथियांच्या मंदिरातील अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचे धाडस न दाखवणारे पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मी यांनी आता श्री महाबलेश्वर मंदिर व्यवस्थापनाच्या या निर्णयाला विरोध केल्यास आश्चर्य वाटणार…
कटारा बाजार येथे धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत जिल्हाधिकारी, पोलीस यांच्यासह अनेक भाविक घायाळ झाले.
डोंबिवली येथे खंबाळपाडा मंदिर, ठाकुर्ली आणि हिंदू ऐक्य वेडी बीजेपी साउथ इंडियन सेल, कल्याण या संघटनांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी…
१० ते ५० वर्षे वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश रोखण्यासाठी सहस्रो भाविकांचे शबरीमला मंदिराच्या बाहेर श्री अयप्पा स्वामींच्या नामस्मरणात चौथ्या दिवशी आंदोलन चालूच आहे.
सत्तेत येऊन ४ वर्षे झाली, तरी भाजपने राम मंदिराचे सूत्र पूर्णत्वाला नेले नाही. त्यामुळे आता हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत झाला असून हिंदूंना ठोस कृतीच अपेक्षित आहे…
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांची सरकारकडून होणारी उधळपट्टी थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मंदिराच्या एका पुजाऱ्यांना विचारले असता त्यांनी ,’कोर्टाला त्यांचे कायदे नीट सांभाळता येत नाही . त्यांनी देवाच्या कायद्यात ढवळाढवळ करू नये. आधी त्यांनी…
आधी थोर पुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करायचे आणि प्रकरण अंगलट आले की क्षमा मागण्याचे नाटक करायचे, हे आव्हाड यांचे नेहमीचेच नाटक आहे ! थोर पुरुषांविषयी आदर…
भाग्यनगर येथील मोजो टी.व्ही.च्या महिला पत्रकार कविता जक्कल, तसेच तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या दोघींना केरळमधील २५० पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यात मंदिरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात…