Menu Close

श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करा !

दरवाढ रहित करून हिंदूंना विनामूल्य आरती करण्यास द्यावी, तसेच असा निर्णय घेऊन भक्तांची लुट करणारे ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड’ विसर्जित करून प्रशासक नेमावा, अशी…

रामनवमीच्या निमित्ताने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून देशभरात १०० हून अधिक ठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ संपन्न !

मंदिरांत एकत्र जमून श्रीरामनामाचा सामूहिक जप आणि ‘हे प्रभु श्रीरामा, राममंदिराची उभारणी अन् देशात रामराज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी तूच कृपा कर. या प्रक्रियेमध्ये येणारे…

अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदुत्वनिष्ठांकडून पत्रे, स्वाक्षरी मोहीम, रामनामाचा जागर आणि देवाला साकडे !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने १३ एप्रिल या दिवशी मुंबई येथे ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थानिक मंडळे आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहकार्याने रामनामाचा जागर, तसेच मंदिरांमध्ये…

हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह झालेला नाही ! – इस्लामाबाद उच्च न्यायालय

पाक सरकार, प्रशासन आणि आता न्यायालय यांवरही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून स्पष्ट होते ! जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही…

धुळे येथील पशूवधगृहावर पोलिसांची धाड; दोन धर्मांध कह्यात !

धुळे शहर पोलिसांनी शहरातील १०० फुटी रस्त्यावरील एका गोदामावर धाड टाकून गुरांचे मांस, तीन बैल आणि चारचाकी वाहन कह्यात घेतले. तसेच एका अल्पवयीन मुलासह साकीर…

पाक सरकार तेथील ४०० मंदिरे हिंदूंच्या स्वाधीन करणार !

पाकला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर त्याने प्रथम हिंंदूंना सुरक्षा देऊन आतापर्यंत ज्या हिंदूंचे धर्मांतर झाले आहे, त्यांना त्यांच्या मूळ धर्मांत आणण्याचा प्रयत्न करावा,…

अभिनेते सलमान खान यांना पुरातत्व विभागाची नोटीस

अभिनेते सलमान खान यांच्या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींची हानी केल्याच्या प्रकरणी पुरातत्व खात्याने त्यांना नोटीस बजावली आहे.

पाकमधील अल्पसंख्य हिंदू भोगत असलेल्या नरकयातना आणि भारतातील हिंदूंचे कर्तव्य !

स्वातंत्र्याच्या वेळी पाकमधील हिंदूंची लोकसंख्या २५ टक्के होती. हे प्रमाण आता ३ टक्क्यांहून अल्प झाले आहे. तेथील हिंदू आज शब्दशः नरकयातना भोगत आहेत. दिवसाढवळ्या हिंदूंच्या…

(म्हणे) नरेंद्र मोदी यांच्यामुळे हिंदु सर्वाधिक हिंसक धर्म बनला आहे ! : उर्मिला मातोंडकर

हिंदू हिंसक असते, तर उर्मिल मातोंडकर यांना असे बोलण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमण करण्याचे कोणाचे धारिष्ट्य झाले असते का…

(म्हणे) ‘इंद्रदेव लालची आणि बदमाश होते : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला देवतांचा अपमान

कुसंस्कारी काँग्रेस नेत्यांची विकृती ! अशी हिंदुद्वेषी विचारसरणी असलेले उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी हिंदुद्वेषी कारभार न केल्यासच नवल ! आता हिंदूंनीही लालची आणि बदमाश उमेदवारांना…