सध्या दळणवळण बंदीमुळे अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ होत आहेत, आजही आषाढीला श्रीपांडुरंगाचे दर्शन अशाच प्रकारे मिळत आहे. अनेक देवस्थाने धार्मिक परंपरा खंडित न करता शासनाचे सर्व…
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कागदी लगद्याद्वारे बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवून त्याविषयी जनजागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पर्यावरण राज्यमंत्री…
जळगाव येथून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळील गिरणा नदीच्या पात्रात अनंत चतुर्दशीच्या दिवशी असंख्य श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यावर दुसर्या दिवशी काठावर आलेल्या असंख्य श्री गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन…
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. लश्मी पै यांनी येथील श्री गणेशोत्सव समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व काय ? तसेच तो आदर्श…
पात्राच्या बाहेर आलेल्या १३० पेक्षा अधिक मूर्ती क्रांतीवीर राजगुरुनगर येथील त्रिमूर्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तसेच अन्य धर्मप्रेमी यांनी पुढाकार घेऊन नदीत परत विसर्जित केल्या.
नगरपालिकेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी ‘विसर्जनाच्या वेळी श्री गणेशमूर्ती स्वीकारायच्या नाहीत’, असा निर्णय घेतला होता, तसेच ‘निर्माल्य देण्यासाठी कोणावरही बळजोरी करू नये’, असेही…
जिल्ह्यात श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवचने आणि नामसंकीर्तन मोहीम राबवण्यात आली. या वेळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यासह विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले,…
चांदुर बाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा या गावात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी ‘श्री गणपतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वारकरी साहित्य…
लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्यामागील उद्देश पूर्ण होतांना दिसत नाही. तो पूर्ण होण्याच्या दृष्टीने आदर्श गणेशोत्सवासंदर्भात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री.…
गणेशोत्सवाच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या मुंबई आणि नवी मुंबई येथे विविध प्रबोधनपर उपक्रम घेण्यात आले. येथे बालशिवनेरी मित्र मंडळात क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले. पुष्कळ…