गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाचे चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्याचा लाभ करून घेण्यासाठी, तसेच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला आदर्श गणेशोत्सव होण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव…
गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करा, मूर्तीदान करा आणि आता मूर्ती विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर यांसारख्या अशास्त्रीय पद्धती अवलंबून…
वणी (यवतमाळ) येथील तहसील चौक येथे २८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागदी लगद्यापासून सिद्ध होणार्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देणे थांबवण्यात यावे या मागणीसह गणेशोत्सव मंडळांना येणार्या अडचणींविषयीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी श्री. दिलीप जगदाळे…
धर्मशास्त्राने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पनेविषयी हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधन योग्यच आहे, असे प्रतिपादन चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.…
वैज्ञानिक संशोधनानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा,…
‘आदर्श उत्सव कसा करावा ?’, हे हिंदु जनजागृती समितीनेच सांगितले ! – सुनील सोनार, माजी अध्यक्ष, श्री बाबा गणपति मंडळ, नंदुरबार
विविध कारखान्यांची मळी, तसेच शहरातील सांडपाणी वर्षभर नदीत मिसळते. या माध्यमातून नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य मिळण्यासाठी मूर्तीकारांना साहाय्य करणारी योजना बनवावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे !
उत्सवांचे पावित्र्य वाढावे यासाठी उत्सव मंडळांमधील अनुभवांची देवाण-घेवाण व्हावी आणि मंडळांना प्रशासनाकडून येणार्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी सोनगीर (धुळे) आणि अमळनेर (जळगाव), तसेच नंदुरबार येथे…