Menu Close

शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे काश्मीरप्रश्‍न चिघळला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

काश्मीरप्रश्‍न गेली ७० वर्षे भिजत पडला आहे. सध्याचे केंद्र शासन हे सक्षम असून विद्यमान पंतप्रधानांकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जनजागृती चर्चासत्र, प्रत्यक्ष धोरणात्मक कृती केल्यास…

श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित

बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात…

शिवजयंती म्हणजे हिंदूंचा पुनर्जन्म घडवणारा दिवस ! – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा अंधार दाटला होता, त्या वेळी या हिरव्या अंधाराला छेद देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचा पुनर्जन्म घडवला असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख…

यावल (जळगाव) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

जळगाव येथील धर्मांधांच्या परिसरातून काही हिंदू होळीत जाळण्यासाठी लाकडाचा दांडा घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत चालले होते. त्या वेळी धर्मांधांनी विनाकारण या…

हाफीज सईदच्या आतंकवादी संघटनांवर पाककडून धूळफेक करणारी कारवाई

मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इंसानियत या आतंकवादी संघटनांवर पाकने बंदी घातल्यानंतरही त्यांची कार्यालये उघडपणे चालू होती.

धर्मांधांनी अपहरण केलेली अल्पवयीन हिंदु मुलगी ९ मास धर्मांधांच्या कह्यात

कुर्बान अली आणि त्याचा मुलगा मिंटू शेख यांनी येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे ९ जून २०१७ या दिवशी अपहरण केले. तेव्हापासून म्हणजे ९ मास ही…

सोमालियामध्ये २ चारचाकी वाहनांत बॉम्बस्फोट

राजधानी मोगादिशू येथे राष्ट्रपती भवनजवळ आणि एका हॉटेलसमोर अशा २ ठिकाणी दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत १८ जणांचा जागीच मृत्यू, तर २० जण घायाळ झाले…

श्रीलंकेत ख्रिस्ती पाद्य्राचा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमानी हिंदूंनी रोखला

एक ख्रिस्ती पाद्री त्यांच्या एका सहकार्‍यासह नुकतेच श्रीलंकेतील माणिक थोट्टम गावामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्या वाहनात दिनदर्शिका, दैनंदिनी, भेटवस्तू, अन्नधान्य इत्यादी वस्तू…

‘भारताने पाकशी मैत्रीचे संबंध सुधारण्याची संधी गमावल्याने शांतता अशक्य !’– पाकचे संरक्षणमंत्री खुर्रम खान

सुंजवान येथील आक्रमणानंतर भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी पाकला कठोर चेतावणी दिली होती. त्यावरही खुर्रम यांनी वरील विधान केले.

‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’ मधील उत्तरदायींवर कठोर कारवाई करावी ! – विनायकराव पावसकर, हिंदू एकता आंदोलन

पाचगणी येथील ‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’मध्ये बहाई पंथ स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांनी २ लक्ष ३४ सहस्र शुल्क तातडीने…