एकीकडे मंदिरांचे सरकारीकरण होत असतांना दुसरीकडे चर्च सरकारचीच फसवणूक करत असूनही त्याचे सरकारीकरण होत नाही, हे लक्षात घ्या !
१४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एम्आयएम् या पक्षाच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी संग्रामपूर रेल्वेस्थानक (पूर्व रेल्वे) भागात रेल्वेगाड्यांवर आक्रमण करत दगडफेक केली. यामुळे रेल्वेसेवा काही घंट्यांंसाठी…
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सहस्रो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांचा झेंडा घेऊन घोषणाबाजी केली.
हिंदूंनो, पोलीस मंदिरांचे रक्षण करतील, अशी अपेक्षा करण्याऐवजी सतर्क आणि जागरूक राहून स्वतःच मंदिरांचे रक्षण करा !
मुझफ्फरपूर (बिहार) येथील बरूराज भागातील मशिदीजवळून महिला कावड यात्रेकरू जात असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. काही यात्रेकरूंना वाटेत रोखण्यात आल्याचेही वृत्त आहे.
अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !
अल्पसंख्यांक आयोग बंदीवानांना सोडवण्यासाठी आहे कि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ? सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे ? कर भरणार्या जनतेने वैध…
१९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.
धर्मांध जाणीवपूर्वक त्यांना वैयक्तिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने झालेल्या मारहाणीला धार्मिक रंग देऊन हिंदूंना अपकीर्त करून पुरो(अधो) गामी, निधर्मीवादी यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,…
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू’, असे म्हणणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांना जामीन देतांना हिंदूंच्या धर्माविषयीची एखादी गोष्ट करण्याची अट का घालण्यात आली…