Menu Close

‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’ने संरक्षण मंत्रालयाची भूमी ६० कोटी रुपयांना विकली

एकीकडे मंदिरांचे सरकारीकरण होत असतांना दुसरीकडे चर्च सरकारचीच फसवणूक करत असूनही त्याचे सरकारीकरण होत नाही, हे लक्षात घ्या !

एम्आयएम्च्या धर्मांध कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे रेल्वेसेवा काही घंटे ठप्प

१४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एम्आयएम् या पक्षाच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी संग्रामपूर रेल्वेस्थानक (पूर्व रेल्वे) भागात रेल्वेगाड्यांवर आक्रमण करत दगडफेक केली. यामुळे रेल्वेसेवा काही घंट्यांंसाठी…

कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सहस्रो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांचा झेंडा घेऊन घोषणाबाजी केली.

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे टिळा लावून मंदिरात आलेल्या दोन धर्मांधांकडून मूर्तीची तोडफोड

हिंदूंनो, पोलीस मंदिरांचे रक्षण करतील, अशी अपेक्षा करण्याऐवजी सतर्क आणि जागरूक राहून स्वतःच मंदिरांचे रक्षण करा !

मुझफ्फरपूर (बिहार) येथे मशिदीजवळ महिला कावड यात्रेकरूंवर धर्मांधांकडून दगडफेक

मुझफ्फरपूर (बिहार) येथील बरूराज भागातील मशिदीजवळून महिला कावड यात्रेकरू जात असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. काही यात्रेकरूंना वाटेत रोखण्यात आल्याचेही वृत्त आहे.

मंगळूरू (कर्नाटक) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला पकडून देणार्‍या हिंदूंनाच अटक !

अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !

कर्नाटकातील कारागृहांत असलेल्या अल्पसंख्यांक बंदीवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार : राज्य अल्पसंख्यांक आयोग

अल्पसंख्यांक आयोग बंदीवानांना सोडवण्यासाठी आहे कि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ? सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे ? कर भरणार्‍या जनतेने वैध…

ऋचा भारती यांना जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची अट न्यायालयाकडून मागे

१९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.

‘जय श्रीराम’ न बोलण्यावरून मारहाण करण्यात आल्याचा मौलवीचा आरोप खोटा : पोलीस

धर्मांध जाणीवपूर्वक त्यांना वैयक्तिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने झालेल्या मारहाणीला धार्मिक रंग देऊन हिंदूंना अपकीर्त करून पुरो(अधो) गामी, निधर्मीवादी यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,…

कुराणाच्या ५ प्रती १५ दिवसांत वाटण्याची अट, अन्यथा जामीन रहित होणार

‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू’, असे म्हणणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांना जामीन देतांना हिंदूंच्या धर्माविषयीची एखादी गोष्ट करण्याची अट का घालण्यात आली…