त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
त्रिपुरामधील कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात रझा अकादमीच्या धर्मांधांनी हिंदु व्यापार्यांवर आक्रमण केले. दुकानांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, वाहनांची जाळपोळ आणि खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली होती.
मला कुणालाही दोष द्यायचा नाही. कदाचित् आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आम्ही त्या शेतकर्यांची समजूत घालण्यात न्यून पडलो, असे मला वाटते. त्यामुळेच हे…
देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता असून राज्यघटनेतील कलम ४४ ची कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अलाहाबाद उच्च न्यायालयाने आंतरधर्मीय विवाहाच्या संदर्भात १७ याचिकांवर केलेल्या…
कोलार (कर्नाटक) – येथे काही दिवसांपूर्वी चिकमगळुरू येथील दत्तापिठाकडे निघालेल्या दत्तमाला धारण करणार्यांच्या बसवर धर्मांधांकडून करण्यात आलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ कोलार येथे पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद…
लाल, पिवळा, हिरवा आणि निळा रंग सर्वत्र दिसत आहेत. एक रंगवाले ‘चिलिमजीवी’ लोकांच्या जीवनात सुख आणू शकत नाही. आम्ही समाजवादी सर्व रंगांद्वारे परिपूर्ण आहोत, असे…
चीन गोपनीयरित्या अण्वस्त्रांमध्ये सातत्याने वाढ करत आहे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्या ‘पेंटॅगॉन’च्या अहवालात म्हटले आहे.
केंद्र सरकारने स्वतःहूनच या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घातली पाहिज, असे हिंदूंना वाटते ! काँग्रेसच्या राजवटीत मुसलमानांनी मागणी केल्यानंतर सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस या पुस्तकावर…
अरावणा’ आणि ‘उन्नियप्पम्’ या प्रसादांचे वाटप तात्काळ रोखावे आणि यापुढे नैवैद्य अन् प्रसाद बनवण्यासाठी या गुळाचा वापर करण्यात येऊ नये, असा आदेश ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’…
तुळजापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी