बांगलादेशने हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामीचा (हूजीचा) आतंकवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्याचे २ साथीदार यांना फाशी दिली आहे.
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…
पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.
दयेची विटंबना फार पूर्वीपासून चालत आली आहे. पृथ्वीराज चौहानने अल्लाउद्दीनवर सोळा वेळा दया दाखवली. परिणाम सतराव्या वेळी काय झाला ? पृथ्वीराज संपला.
मदरशात स्वयंपाकी म्हणून काम करणार्या एका विधवा महिलेने तिच्यावर मदरशातील तीन धर्मांध शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
नवादा (बिहार) येथे धर्मांधांनी रामनवमीविषयीचे भित्तीपत्रक फाडल्याने दंगल उसळली. या वेळी काही दुकानांना आग लावण्यात आली, तर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.
देवबंदचे मौलाना आणि तंजीम उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष नदीम उल् वाजदी यांनी ‘महिलांनी सरकारी किंवा बिगर सरकारी नोकरी करू नये. असे करणे इस्लामच्या विरुद्ध आहे’, असा फतवा…
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास कुशलपणे मांडणारे सहस्रो तरुण निर्माण व्हायला हवेत. ते देशाच्या कानाकोपर्यामत जाऊन त्यांचा इतिहास सांगतील.
येथील नूतन मराठा महाविद्यालयात दहावीची परीक्षा चालू असतांना अँग्लो ऊर्दू हायस्कूलमधील १५० हून अधिक धर्मांध विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून धुडगूस घालत बसण्याचे बाक (बेंच) तोडले,
सिमी या आतंकवादी संघटनेचा गड असलेल्या उज्जैनमध्ये नुकतेच इस्लामिक संमेलन झाले. या संमेलनाला मोठ्या प्रमाणात मुल्ला-मौलवींची उपस्थिती होती.