भ्रमणभाषमध्ये खेळ खेळू देण्याच्या आमिषाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या शेख नावेर या धर्मांध आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेले ६ मास तो…
२३ मे या दिवशी ५५ गोवंशियांनी भरलेले दोन ट्रक सदरबझार पशूवधगृहाजवळ उभे होते. याविषयी पुणे येथील मानद पशुकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी…
नगर येथील आश्वी बुद्रुकमधील सोनू राखपसरे या युवकाची गावातील एका धर्मांधाशी ३ दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून धर्मांधांनी राखपसरे याला २० जून…
बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना मेरठ, उत्तरप्रदेश येथील हिन्दू स्वाभिमान च्या यति मां चेतनानंद सरस्वतीजी असे प्रतिपादन केले कि,…
देशामध्ये शेतकर्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असतांनाही केंद्रशासन सध्या मुसलमानांवर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ५०० कोटी रुपयांच्या विविध योजना आणि अनुदान देत आहे.
फुटीरतावादी नेत्यांपैकी काही जणांना समवेत घेऊन काश्मीरची समस्या सोडवण्याचा भारत शासनाचा प्रयत्न तकलादू आणि काश्मीरला विनाशाकडे नेणारा आहे.
जिहाद करण्याचे अनेक प्रकार असून त्यात ‘लव्ह जिहाद’ ही मोठी समस्या आहे. केरळमध्ये तटावरील क्षेत्रामध्ये अनेक मुली बेपत्ता होत असून त्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. त्यासाठी…
दंगलीला सामोरे जाण्यासाठी आपण आतापासून सतर्क राहून स्वरक्षण शिकले पाहिजे. आपण आपला स्वाभिमान जागृत करून समाजातील हिंदूंमध्ये शौर्याची भावना जागृत केली पाहिजे. दंगलीच्या वेळी हिंदु…
देशामध्ये वाढत असलेल्या जिहादी आतंकवादी कारवाया, धर्मांधांकडून केल्या जाणार्या दंगली आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या या सर्वांपासून हिंदूंचे रक्षण करण्या करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला.