कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमरनाथ यात्रेवर झालेले आक्रमण हे संपूर्ण हिंदु समाजावर झालेले आहे. देशाची अखंडता तोडण्याचे हे षड्यंत्र असून केवळ अमरनाथ यात्रेवरच आक्रमण का होते ? हज यात्रेवर का नाही ? Read more »
नागपुरात जमावाकडून मारहाण झालेल्या सलीमकडे गोमांसच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एफएसएलच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी सलीम इस्माईल शाह याला बेदम मारहाण करण्यात आली होती. Read more »
अमरनाथ यात्रेवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले; परंतु देशभरातील हिंदू समाज शांत आहे. आपला देश वीरपुरुषांचा असून आपण शौर्य जागवले पाहिजे. सद्यस्थितीत हिंदू हे छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आणि अन्य राष्ट्रपुरुष यांचा पराक्रम विसरले. Read more »
अशांततेला कारणीभूत असलेल्या मुसलमान संघटनांवर कोणताही गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेला नाही; मात्र हिंदु संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून उद्रेक झाल्यास त्याला सरकार उत्तरदायी असेल, असे या संघटनांकडून सांगण्यात आले आहे. Read more »
केरळ राज्यातील मुसलमानांचा मुला-मुलींचा जलद गतीने वाढता जन्मदर हा राज्यातील लोकसंख्येचे संतुलन पालटेल, असे प्रतिपादन केरळचे माजी पोलीसप्रमुख टी.पी. सेनकुमार यांनी केले आहे. ते एका स्थानिक वृत्तपत्रास मुलाखत देत होते. Read more »
डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन ४ वर्षे होत आली; मात्र त्यांचे मारेकरी अजूनही मिळाले नाहीत आणि सनातनवर बंदी घाला ही नेहमीची कोल्हेकुई अंनिसवाल्यांनी चालू केली आहे. Read more »
जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या बसवर सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून किमान १४ जण या घटनेत जखमी झाले आहेत. Read more »
हिंसेचे उत्तर हिंसेने न देता विवेक, संयम आणि मानवता यांद्वारे द्यायला हवे. त्यावर हिंसा हे उत्तर नाही. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुरोगामी महाराष्ट्रात आणि विद्येचे माहेर असणार्या पुण्यात हत्या झाली, तरीसुद्धा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला नाही. Read more »
कार्डिफ क्राऊन न्यायालयाने याप्रकरणी सिद्दीकीची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय सुनावला. आरोप आहे की मोहम्मद सिद्दीकी आपल्यासोबत लोखंड आणि लाकडाची छडी ठेवत असे. शिकवत असताना अनेकदा तो विद्यार्थ्यांना मारहाण करत असे. Read more »
भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश मुस्लिमांच्या रक्ताचे तहानलेले आहेत. या दोन्ही देशांची मानसिकता एक सारखीच आहे. भारत काश्मिरमधील निष्पाप-निशस्त्र काश्मिरी जनतेवर हिंसाचार करत आहे, तर इस्रायल पॅलेस्टाइनमधील जनतेचे हाल करत आहे. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.