Menu Close

अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट

यंदा अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट आहे. यात्रेकरूंना आतंकवादी कृत्यांचा त्रास होऊ नये; म्हणून सुरक्षायंत्रणांनीही जोरदार सिद्धता चालू केली असून आतापासूनच सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यास, तसेच…

झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ…

बांगलादेशमध्ये जिहाद्यांकडून हिंदु साधूची चाकूने भोसकून हत्या

साधू परमानंद यांच्या हिंदु धर्मप्रचाराला शरिफुल याचा पूर्वीपासून विरोध होता. शरिफुल याने त्यांच्या धर्म प्रचारकार्याला बर्‍याच वेळा आक्षेपही घेतला होता.

झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणी एका धर्मांधाला अटक

झैनुल अबैदिन हा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मुंबईतील झवेरी बाजार येथे १३ जुलै २०११ या दिवशी घडवून आणलेल्या बाँबस्फोटामध्ये अबेदिन याचा हात…

हजारीबाग (झारखंड) येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेतील एका गाण्यामुळे धर्मांधांकडून हिंसाचार !

हजारीबाग येथे श्रीरामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रांवर धर्मांधांनी आक्रमण केल्याने उसळलेल्या हिंसाचारात ३ हिंदूंचा, तर १ मुसलमानाचा बळी गेला होता, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ…

झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

येथे विविध ठिकाणी श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात २ हिंदूंसह तिघांची हत्या करण्यात आली, तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे धर्मांधांनी सुरुंग लावून मंदिर पाडले !

जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे…

मालेगाव : धर्मांधांकडून शाळेची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक

५ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून ८ एप्रिल या दिवशी संतप्त धर्मांधांनी मदर आयेशा प्राथमिक शाळेची तोडफोड करत जाळपोळ केली. आयेशानगर भागातील खातून एज्युकेशन सोसायटीची…

तरुण हिंदू संघटनेकडून नवाटांड (झारखंड) येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन

धर्मांधांपासून आमचे रक्षण करा, अशी कळकळीची मागणी येथील ग्रामस्थांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांकडे येथे आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात केली. येथील तरुण हिंदू या हिंदुत्ववादी संघटनेने या मेळाव्याचे नुुकतेच…

बांगलादेशमध्ये जिहाद्यांवर टीका करणार्‍या विद्यार्थ्याची अल्लाहु अकबरच्या घोषणा देत हत्या

जिहाद्यांवर टीका करणारा नझीमुद्दीन समद या २८ वर्षीय विद्यार्थ्याची जुन्या ढाक्यामधील सूत्रपूर भागात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी अल्लाहु अकबरच्या घोषणा देत धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली.