अधर्माचे निर्दालन करण्यास भगवंत अवतीर्ण होतात, अशी ग्वाही स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिली आहे. हिंदु धर्मानुसार राज्यकारभार करणारे लोक असावेत, यासाठी आपण सर्व प्रार्थना करूया.
६९ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील चोपडा, भुसावळ आणि कुर्हे येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. यात शिववंदना ग्रुपने आणि स्वराज्य निर्माण सेना…
महिलांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी स्वत:पासून प्रारंभ करावा, आपण धर्माचरण केल्याने आपल्या मुलांवरही चांगले संस्कार होतात, वर्तमानकाळात मातृ देवो भव: अन् पितृ देवो भव: ही…
बेळगाव येथील वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जवळील आदर्श कॉलेजच्या मैदानात ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन…
देशाची अखंडता राखण्यासाठी लोकसंख्या नियत्रंण कायदा करावा, काश्मिरी हिंदूंचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना हक्काचे स्वतंत्र ‘होमलँड’ द्यावे, हिंदूंच्या सण उत्सवाच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करू नये…
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती (वय ८२ वर्षे) यांनी २८ फेब्रुवारीला सकाळी देहत्याग केला. कांचीपुरम् पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.
पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच ताणल्याचे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांनी मान्य केले आहे. पाकिस्तानवर होणार्या या आरोपापासून जगाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी पाकिस्तानने…
आतंकवादविरोधी युती सैन्याने केलेल्या कारवाईत सप्टेंबर २०१४ पासून जानेवारी २०१८ पर्यंत १० सहस्रांहून अधिक जण ठार झाले आहेत. यामध्ये ६५५ लहान मुलांसह २ सहस्र ८१५…
पीडित बहिणी बिलाचारी या गावातील रहाणार्या आहेत. त्या अनुक्रमे १७ आणि १४ वर्षे वयाच्या असून त्यांना रंगमती शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यातील मोठ्या…
पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे.