Menu Close

उरणच्या युएलए गोदामातून २८ हजार किलो गोमांस जप्त

उरण पोलिसांनी परदेशात निर्यात केले जाणारे तब्बल २८ हजार किलो (२८ टन) गोमांस जेएनपीटी जवळील भेंडखळ गावाजवळील युएलए या गोदामातून जप्त केले आहे.

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या

बंगाल, कर्नाटक आणि केरळ येथे भाजपची सत्ता नाही, तेथे संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत; मात्र उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असतांनाही संघाच्या स्वयंसेवकांची हत्या होणे…

चांगले पीक येण्यासाठी प्रतिदिन २० मिनिटे वेदमंत्र म्हणावेत : गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई

पीक चांगले यावे, यासाठी गोव्यातील शेतकर्‍यांनी प्रतिदिन २० मिनिटे मंत्रोच्चार करावा, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते अन् गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले आहे. 

सोलापूर : ‘साधनावृद्धी शिबिरा’त साधनेसाठी दिशा मिळाल्याचे सहभागी झालेल्या वाचकांचे प्रतिपादन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक जिवाला साधना कशी करावी, हे ज्ञात व्हावे, तसेच साधनेचे जीवनातील महत्त्व समजावे अन् प्रत्येकाने आनंदी जीवन जगावे, यासाठी…

कानपूर येथील मुसलमान महिलेने उर्दूत रामायण लिहिले !

डॉ. माही तलत सिद्दीकी या मुसलमान महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे. मुसलमानांनाही रामायणातील चांगल्या गोष्टींची माहिती व्हावी, या उद्देशाने रामायण लिहिल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील काही ठिकाणच्या शाळांना यावर्षी दिवाळीमध्ये सुट्टी असणार

अमेरिकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेन्सिलवेनिया, मॅसाच्युसेट्स, मेरीलॅण्ड आदी ठिकाणच्या काही शाळांना दिवाळीमध्ये सुट्टी असणार आहे. या कालावधीत काही शाळा अर्धा दिवस, तर काही पूर्ण दिवस…

अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख भारतात येण्याच्या सिद्धतेत !

‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे…

धनबाद : इस्लामी शाळेकडून भाजपच्या मुसलमान नेत्याच्या मुलाला शिकवण्यास नकार

धनबाद येथील आझादनगरमध्ये असणार्‍या मदर हलीमा शाळेने भाजप मुसलमानविरोधी पक्ष असल्याने भाजपचे नेते सैय्यद महताब आलम यांच्या मुलाला शिकवण्यास नकार दिला आहे.

बंगाल : तलावामध्ये हात आणि पाय बांधलेल्या स्थितीत भाजप कार्यकत्यार्र्चा मृतदेह सापडला

तृणमूल काँग्रेसकडून बंगालमध्ये हत्या केल्या जात आहेत, तर भाजपचे केंद्र सरकार बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लावत नाही ? ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक मरू का देत…