धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्वस्तांनी लेखी आश्वासन दिले आहे. दिलेल्या कालावधीत त्यांनी अवैध मशीद पाडली नाही, तर प्रशासन पुढील कारवाई करेल, अशी…
हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या. याचा निषेध करण्यासाठी समस्त वारकरी संप्रदायाच्या…
यातून हिंदु धर्म, तसेच पितृपक्षातील पितरांना नैवेद्य दाखवणे या कृतीचा अवमान होत आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने परभणी शहरातील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून त्यांची मालमत्ता स्वतःची असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे व्यापारीवर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेऊन कार्यासाठी आशीर्वाद घेतले.
येथील कन्नड संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘ओणम्’ या केरळच्या सणाच्या निमित्ताने २२ सप्टेंबर या दिवशी वार्षिक बैठक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री यांनी म्हटले की, श्री तिरुपती मंदिर हिंदूंचे प्रमुख धार्मिक श्रद्धास्थान असून प्रसादामध्ये भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याची सरकारने समग्र चौकशी करावी. हे…
येथे गायत्री परिवाराच्या वतीने महिलांसाठी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात समितीला निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी कु. क्रांती पेटकर यांनी…
हिंदु समाज जगभर पसरला आहे. प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तूप मिसळणे ही केवळ भेसळ नाही, तर हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण आहे. ही घटना हिंदूंच्या…
सर्व धार्मिक केंद्रे हिंदु धर्मियांच्या नियंत्रणात असावीत. न्यायालयाच्या निर्णयातही हेच सांगितले आहे. आता तरी मंदिरांची सरकारच्या नियंत्रणातून मुक्तता करावी. तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवावे.