Menu Close

पुणे येथे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍यांवर बजरंग दलाच्या साहाय्याने पिंपरी पोलिसांची कारवाई !

कोंढवा येथे गोवंशांची कत्तल करून ते मांस पिंपरी-चिंचवड येथे विक्रीसाठी आणलेल्या लोकांवर बजरंग दलाच्या साहाय्याने पिंपरी पोलिसांनी २ जानेवारी या दिवशी कारवाई केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदारांना देण्यात आली विविध विषयांवरील निवेदने !

या वेळी आमदारांनी समितीच्या निवेदनांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याविषयीचे संक्षिप्त विवरण येथे देत आहोत…

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे करूनही अशा प्रकरणांना आळा बसत नसेल, तर हिंदूंनी त्यांचे वेगळे न्यायालय स्थापन करून अशा जिहाद्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असे वाटल्यास…

बांगलादेश : ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर अज्ञातांनी गोमांसाच्या पिशव्या टांगल्या

शुक्रवार, ३१ डिसेंबर या दिवशी बांगलादेशातील लालमोनिरहाटच्या हातीबांधा उपजिल्ह्यातील गेंडुकुरी गावात ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर आणि एका हिंदु व्यक्तीच्या घराच्या दारावर कच्च्या गोमांसाने भरलेल्या पॉलिथिनच्या…

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या मुसलमान तरुणावर धर्मांधांकडून सामाजिक बहिष्कार !

त्यांच्या नातेवाइकांनीही त्यांच्याशी फारकत घेतली आहे. तसेच अहसान यांना धमकीचे दूरभाष येत असून ‘अहसान आता ‘मुसलमानेतर’ झाला आहे’, असे सांगण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानात ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती !

रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी तसेच हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या बैठका घेतल्या. या वेळी त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद, तसेच मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार याचा थोडक्यात…

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – राधानगरी येथे ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे निवेदन

या वेळी ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. बाजीराव मारुति मोरे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील उपस्थित होते.

कर्नाटकप्रमाणे अन्य राज्यांनीही मंदिरे सरकारीकरण मुक्त करावीत ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समिती आणि अनेक समविचारी संघटनांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कर्नाटक राज्याप्रमाणेच देशातील अन्य राज्यांनीही राज्य सरकारने कह्यात घेतलेली हिंदूंची सर्व मंदिरे ही…

समाजाचा उत्कर्ष साधून राष्ट्रोद्धाराचा सुलभ मार्ग दाखवणारी ‘मनुस्मृति’ !

‘मनुस्मृति’च्या विरोधात केलेली गरळओक किती खोटी आहे’, हे जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केलेल्या ‘मनुस्मृति जाळावी कि अभ्यासावी…

येत्या १५ ते २० वर्षांत धर्मांधांच्या गृहयुद्धाद्वारे भारताची पुन्हा फाळणी होण्याचा धोका ! – श्री. जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)

‘आज मदरशांमध्ये मुसलमान मुलांमध्ये जिहाद पसरवला जात आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.