दोन आठवड्यांपूर्वीच तालिबानने सर्व महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याचा आदेश दिला होता. तसे केले नाही, तर त्यांना शिक्षा देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.
काश्मीर खोर्यात आतंकवादासाठी निधी पुरवल्याप्रकरणी न्यायालयाने मलिकच्या अर्थिक स्थितीचा आढावा सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २५ मे या दिवशी होणार आहे.
‘इसिस’ या आतंकवादी संघटनेच्या सूचनेनुसार धार्मिक स्थळांच्या प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष कालवून मोठी जीवितहानी करण्याचा कट ३ वर्षांपूर्वी काही संशयित तरुणांनी रचला होता;…
माझ्याकडे कर्नाटक राज्यातील अवैध चर्च यांची माहिती आहे. मी सरकारला विनंती करीन की, अशी अवैध चर्च पाडून टाकण्यात यावीत, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष…
आतंकवाद्यांशी संबंध असल्यावरून काश्मीर विश्वविद्यालयातील प्राध्यापक अल्ताफ हुसैन पंडित याला बडतर्फ करण्यात आले आहे. जिहादी आतंकवादी बुरहान वानी याला ठार मारल्यानंतर सरकारच्या विरोधात करण्यात आलेल्या…
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही चमत्काराचे खोटे करणारा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा कार्यक्रम १९ मे या दिवशी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे आयोजित करण्यात आला…
केरळमध्ये वितरित करण्यात येणारे ‘जमात-ए-इस्लामी’ या मुसलमान संघटनेच्या दिनदर्शिकेत वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमन याला वर्ष २०१५ मध्ये दिलेल्या मृत्यूदंडाच्या दिनांकाचा उल्लेख…
हिंदू कधीही दुसर्याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. हिंदूंचेच धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी…
सरकारी अनुदानाने अल्पसंख्यांक त्यांच्या पंथाचे शिक्षण घेऊ शकतात; मात्र बहुसंख्य हिंदूंना ही सवलत नाही. हिंदूंच्या मंदिरांचे अधिग्रहण करण्यात येते; पण अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचे सरकारीकरण होत…
भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू…