देशात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी केल्या जाणार्या दंगली आणि इतर हिंसक घटना पाहता त्या रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी आता संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तेलंगाना येथील…
राज्यातील अस्वच्छ 16 बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह एस्.टी. महामंडळाला देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन…
या युवतीच्या भावाने सांगितले, ‘शमदाद माझ्या बहिणीवर विवाह करण्यासाठी सातत्याने दबाव आणत होता. याविषयी आम्ही दोन वेळा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास गेलो होतो; मात्र…
भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री…
धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी पिठाचे जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांनी केले.…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बनावट ‘लेटरहेड’ सिद्ध करून प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावे मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन करणारे बनावट पत्र सामाजिक माध्यमांवरून…
लव्ह जिहादला बळी पडल्यानंतर धर्मांतर करून आयेशा झालेल्या ऐश्वर्या चव्हाण या दलित हिंदु युवतीने इरशाद याच्या विरोधात बाडगोडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
देशभरात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. गरीब हिंदूंना फसवून किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर केले जाते. पूर्वोत्तर भारतात आज अनेक राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत.…
प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा.
कन्याकुमारी (तमिळनाडू) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ९ एप्रिलच्या रात्री ही तोडफोड करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. त्यांनी आरोपींना…