मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे.
पाकच्या सिंध प्रांतामध्ये ३ हिंदु बहिणींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आल्यानंतर त्यांचा मुसलमानांशी विवाह करवून देण्यात आला.
विजयनगर क्षेत्रात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात आले आहे. एका हिंदु मुलीला मशिदीमध्ये नेऊन बलपूर्वक गोमांस खाऊ घातले आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याची घटना…
ब्राह्मणवारिया जिल्ह्यातील नियामतपूर या गावात २० जुलैला रात्री ९.३० वाजता खलील मियाँ नावाच्या धर्मांधाने श्री दुर्गादेवी मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केली.
बंगालमधील हावडा येथे एका महिलेने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिला विवस्त्र करून तिची धिंड काढल्याचा आणि छेडछाड करून शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
रेल्वेमध्ये एका हिंदु प्रवाशाला हलाल प्रमाणित चहाचे पाकीट दिल्याचा संतापजनक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
तालुक्यातील पाजपंढरी येथील ‘मल्हार बॉईज’चे १६ युवक हर्णे येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यशाळेसाठी आले होते.
‘सी.बी.एस्.ई.’च्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या) इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा आणि ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा |
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये सरकारीकरण झालेल्या तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्यांच्या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्याविषयी याचिका प्रविष्ट केली होती.