Menu Close

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडप करणारा वक्‍फ कायदा रहित करा !

वक्‍फ कायद्याद्वारे वक्‍फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्‍हे, तर अन्‍य धर्मियांची धार्मिक संपत्ती बळकावण्‍याचा अधिकार आहे, हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले आहे.

भारतीय संस्‍कृती वैज्ञानिक असल्‍याने ती विश्‍वाचे आकर्षण बनत आहे ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भारतीय संस्‍कृती पूर्णपणे वैज्ञानिक आहे. ‘पाश्‍चात्त्य संस्‍कृती आधुनिक आहे आणि हिंदु संस्‍कृती मागासलेली’, ही न्‍यूनगंडाची भावना आपण आता सोडली पाहिजे;

आरोपी विद्यार्थिनींनी क्षमायाचना करून त्‍यांच्‍या कृत्‍याची स्‍वीकृती दिली असतांना त्‍यांना निर्दोष ठरवणे अयोग्‍य ! – प्रमोद मुतालिक

कर्नाटकातील अंबलपाडी बायपास येथील नेत्र ज्योती या खासगी महाविद्यालयामध्ये ३ मुसलमान विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात कॅमेरा लावल्याचे निष्पन्न झाले आहे.

कपाळावर त्रिपुंड लावल्याने विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढले!

येथे कपाळावर त्रिपुंड (त्रिपुंड म्हणजे कपाळावर चंदन किंवा भस्म यांद्वारे ३ बोटांनी आडव्या काढलेल्या रेषा. यात २७ देवतांचा वास असतो.)

‘ओपेनहायमर’ चित्रपटातून श्रीमद्भगवद्गीतेचा अवमान होणार्‍या प्रसंगाला अनुमती कशी दिली ?

‘ओपेनहायमर’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे अभितेने सिलियन मर्फी आणि चित्रपटातील अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेल्या शारीरिक संबंधांच्या प्रसंगामध्ये सिलियन…

मध्यप्रदेशात धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत मुसलमानांकडून पोलीस ठाण्यासमोर हैदोस !

राज्यातील विदिशा येथील सिरोंज येथील बृजेश यादव यांनी २० जुलै या दिवशी सामाजिक माध्यमांतून एक मजकूर प्रसारित केला होता.

‘अजमेर कांड’ हा चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर प्रदर्शित करू ! – सचिन कदम, दिग्दर्शक

चिश्तीचे वंशज आणि युथ काँग्रेसचे फारूक, नफिस आणि अन्वर चिश्ती यांनी अजमेर बलात्कार कांड घडवून आणले.

महाविद्यालयाच्या पाद्य्राला अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक !

पाद्री फ्रांसिस फर्नांडिस याने एका अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

मिझोराममधून मैतेई या हिंदु समाजाचे पलायन !

मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना उघड झाल्यानंतर मिझोराममध्ये रहाणार्‍या मैतेई या हिंदु समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीमा हैदर ही भारत-नेपाळ मैत्री बस सेवेचा अपलाभ घेऊन चतुराईने आली भारतात !

भारत-नेपाळ मैत्री बससेवा ही केवळ भारत आणि नेपाळ येथील नागरिकांसाठी चालू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ भारत आणि नेपाळ वगळता तिसर्‍या कोणत्याही देशाचा नागरिक…