हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे.
उज्जैन येथील वैश्विक सिंहस्थपर्वामध्ये प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक स्नानासाठी आणि साधूसंतांच्या दर्शनासाठी येत आहेत. साधूसंतांचे अवमान करणारे टी-शर्ट घालून काही युवक फिरत असल्याचे दृश्य सर्वत्र…
या देशातील तरुण पिढी धर्मापासून विन्मुख नाही; पण त्यांना देशाची संस्कृती शिकवली जात नाही. देशात स्मार्ट सिटीच्या योजना बनत आहेत; पण त्यात कुत्रे असतील, गायी…
विविध कंपन्यांच्या उपत्पादनांमध्ये गोमुत्राचा समावेश आहे. अशी उत्पादने वापरावीत का ? असा प्रश्न बरेलीतील बख्तियार खान यांनी उपस्थित केला होता. या संबंधी आला हजरत मार्काझी…
नऊ महिन्यांपूर्वीच देहलीच्या मध्यवर्ती भागातील औरंगजेब रोडला दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले असताना आता देहलीतील प्रसिद्ध अकबर रोडला महाराणा प्रताप सिंह…
आज १४ प्रकारचे जिहाद अस्तित्वात आहेत. त्यांपैकी लव्ह जिहाद आणि लँड जिहाद सगळ्यात भयंकर आहेत. आज जवळपास प्रत्येक रेल्वे स्थानकावर मुसलमानांनी अवैधरित्या धार्मिक स्थळ उभारून…
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम : मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले दान हे धर्मकार्यासाठीच वापरले गेले पाहिजे. रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याचे काम शासनाचे आहे !
मोरजी समुद्रकिनारा हा केवळ पर्यटकांना मौजमजा, उघडे किंवा मादक पदार्थाचे सेवन करून मुक्तपणे संचार करण्यासाठी नाही. हे चित्र पालटले पाहिजे. मोरजी किनारा सोमवती अमावास्येच्या पवित्र…
‘दोन वर्षांत काहीच घडले नाही. दोन वर्षांची माती झाली; पण माणूस चांगला आहे, निष्कलंक आहे. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया या त्यांच्या योजना चांगल्या आहेत,…
‘सर्व निर्वासितांकडे मोबाइल असतो. त्यांच्याकडे पैसे नसतात. अन्य आवश्यक गोष्टीही नसतात, पण मोबाइल सगळ्यांकडे असतात. त्याच्यासाठी पैसे कोण देते ? सर्व निर्वासितांकडे असलेल्या मोबाइलवर आयएसचा…