१८ व्या शतकांपूर्वी भारतात गोहत्या होत नव्हती. सर्वाधिक क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळातही गोहत्या झाली नाही; मात्र स्वतंत्र भारतात उघडपणे गोहत्या होत आहेत. ओडिशातूनही बांगलादेशात मोठ्या प्रमाणात…
गोवा परशुरामभूमी आहे, तिला देवभूमीही मानण्यात येते. अशा या भूमीला राजकारण्यांनी रोमची भूमी बनवले आहे. येथे ८० टक्के हिंदू आहेत. १३ टक्के ख्रिस्ती आहेत आणि…
पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीपासून तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते. त्यानंतर वर्ष १९७१ मध्ये भारत शासनाने पूर्व पाकिस्तानचा स्वतंत्र बांगलादेश बनवल्यानंतरही हिंदूंवरील अत्याचारांमध्ये वाढच झाली. त्यामुळे…
आईनंतर गोमातेच्या दुधापासून मनुष्याचे पोषण होते. गोमातेमुळे येथील हिंदु धष्टपुष्ट होतात. गोमाता नष्ट केल्याने भारतातील हिंदूही आपोआपच नष्ट होणार आहेत. त्यामुळे गोहत्या हेे हिंदूंना नष्ट…
पूर्वी प्रजा सुखी असेल, तर राजा सुखी राहील, अशी भावना होती. आता प्रजा दुःखी, पिडलेली असेल, तर त्यांच्यावर राज्य करणे सोयीचे असते, अशी विचारधारा बनली…
आपल्या कुठल्याही प्राचीन ग्रंथांमध्ये संभवत:, कदाचित् अशा शब्दांचा वापर दिसून येत नाही; कारण हिंदु संस्कृतीतील ज्ञान निश्चयात्मक आहे. याउलट पाश्चात्यांचे ज्ञान संशयात्मक बुद्धीचे असल्यामुळे त्यांच्या…
प्रा. ओझा यांचे वय ८३ वर्षे आहे; परंतु या वयातही त्यांचा उत्साह युवकांना लाजवणारा आहे. अफाट ज्ञानासह त्यांच्यामध्ये प्रसिद्धीपराङ्मुखता, जिज्ञासा या गुणांचा समुच्चय आहे. हिंदु…
हिंदूंनी कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न रहाता, सांप्रदायिक ऐक्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता ठेवावी.
आजच्या स्त्रिया स्वत:च धर्माचे पालन करत नसल्यानेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या १ लक्ष ७५ सहस्र मुली या लव्ह जिहादला बळी पडल्या. हिंदूंची जननशक्तीच नष्ट करण्याचे हे षड्यंत्र…
आज पाश्चात्त्यांच्या विकृतींमागे हिंदू धावत आहेत; मात्र त्यांना त्यासाठी भारतीय संस्कृतीची महती समजलेली नाही. त्यासाठीच संत श्री आसारामजीबापू यांनी १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ दिवस घोषित केला.