Menu Close

१३० बायका आणि २०३ मुले असलेल्या मौलवीचे निधन

”कोणताही पुरूष जेवढे हवे तेवढे लग्न करू शकतो असे कुराणामध्ये म्हटले आहे” असे ते मध्यंतरी म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्यावर २००८ साली त्यांच्यावर अनेकांनी टीका केली…

भारतच विश्‍वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल ! – स्वामी गोविंददेवगिरी

प्रभु श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन सर्वांनी आपसातील वैर विसरून एक व्हायला हवे. भारतच विश्‍वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल. मानवता कमी झाल्याने प्रत्येक देश अडचणींना तोंड…

म्यानमार येथील रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

विस्थापित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये, मुसलमान कर्मचा-यांना नमाजपठण करण्यासाठी कार्यालयीन वेळ देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने रहित करावा आणि इतर मागण्यांसाठी जंतरमंतरवर नुकतेच…

महाराणी पद्मावती यांचा अवमान सहन करणार नाही ! – महेंद्रसिंह पाटील, क्षत्रिय महासभा

या प्रसंगी श्री. राजपूत म्हणाले की, चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या महाराणी पद्मिनी यांच्याविषयी चुकीचे चित्रण केले जात असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. ‘करणी…

महाराष्ट्रात व्याख्याने, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि संपूर्ण वन्दे मातरम् या माध्यमांतून राष्ट्रजागृती !

आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. २६…

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन सरस्वती मंदिरात हिंदूंना कायमस्वरूपी पूजेची अनुमती द्या !

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ…

सिंहगडावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवली मोहीम

सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी…

‘एक भारत अभियान’अंतर्गत झालेल्या सभेत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा ‘नीलमत पुराण’ हा ग्रंथ देऊन सन्मान

विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जम्मू येथे नुकत्याच झालेल्या ‘एक भारत अभियान’ अंतर्गत झालेल्या सभेत हिंदु जनजागृतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा…

२६ जानेवारीच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रजागर !

सध्या शालेय अभ्यासक्रमांतून राष्ट्रप्रेमाचे धडे, क्रांतिकारकांचे चरित्र शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांमधील राष्ट्रीयत्वाची भावना दुर्बळ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कागदी राष्ट्रध्वज काही वेळातच रस्त्यावर इतस्तत:…