संतांच्या वचनांचा विपरीत अर्थ लावणाऱ्या जलालखानाला धडा शिकवणारे समर्थ रामदासस्वामी !

एकदा महाराष्ट्रातील मिरज येथील सुभेदार जलालखान फेरफटका मारत जयरामस्वामींच्या प्रवचनाच्या ठिकाणी पोहोचला. बालपणापासूनच हिंदूंप्रती मनात द्वेष भरवणार्‍या वातावरणात जलालखान वाढला होता. Read more »

समर्थांचा नारायण ते राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी असा विलक्षण प्रवास

भारत ही संतांची भूमी आहे. असे असले, तरी राष्ट्रहितासाठी कार्य करणार्‍या संतांची संख्या खूप दुर्मिळ आहे. त्यांतीलच एक म्हणजे रामदास स्वामी ! लहानपणी त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग आणि त्यांचा साधनाप्रवास थोडक्यात येथे देत आहोत. Read more »

भक्त शिरोमणी संत नरसी मेहता आणि ‘केदार’ रागाची किमया !

‘वैष्णव जन तो’ या पावन पंक्ती लिहिणारे म्हणजे भक्त शिरोमणी संत नरसी मेहता !
देवाचे नाव देहभान विसरून सुरेखपणे आळवणे हाच त्यांचा छंद, ब्रह्मानंद होता. Read more »

पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करणे

तुकोबांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. श्रावण मासात तुकोबांच्या कीर्तन-श्रवणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने शिवाजीराजे तुकोबांच्या राहात्या ठिकाणी आले. Read more »

प.पू. गोंदवलेकर महाराजांचे आज्ञापालन

एकदा प.पू. गोंदवलेकर महाराज त्यांचे गुरु प.पू. तुकामाईंसमवेत नदीच्या किनार्‍यावर गेले होते. तेथे काही मुले वाळूत खेळत बसली होती. Read more »

अहंकार

शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी Read more »

समर्थ रामदास

एका गृहिणीचे अहंकारी चित्त समर्थांनी शुध्द चित्तात कसे पलटवले ते पाहण्यासारखे आहे. ‘ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे,’ असे म्हणणारे समर्थ ग्रामोग्रामी संपन्न दारापुढे जाऊन उभे राहात Read more »