राष्ट्राचे रक्षण करण्याचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया !

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आपल्या देशाची मुक्तता झाली, याची आठवण म्हणून दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. Read more »

मुलांनो, सुराज्य स्थापनेचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करा !

स्वातंत्र्यविरांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात रहातो; पण क्रांतीकारकांनी या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्याविषयी आम्हाला खरंच कृतज्ञता वाटते का ? Read more »

विद्यार्थी मित्रांनो, आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?

‘१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपण (भारत देश) स्वतंत्र झाला; पण ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का’, हा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे आज आपली प्रत्येक कृती इंग्रजांप्रमाणे आहे. Read more »

स्वातंत्र्यदिन

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्वातंत्र्य दिन.. Read more »