सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी बहुप्रतिक्षीत असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल मिळण्याची शक्यता आहे.
कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे हिंदु समाजाची पुष्कळ हानी झाली आहे. त्यांचे हिंदु समाजाच्या प्रती योगदान प्रेरणादायी आहे. हिंदूंच्या नेत्यांची वेचून हत्या करण्यात येणे हे हिंदु…
नरकासुराच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने युवकांच्या मनावर अयोग्य संस्कार बिंबतात. हे टाळण्यासाठी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मशास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा.
कमलेश तिवारी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्यांना कठोर शासन करण्याचीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी
जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवून विद्यमान केंद्र सरकारने मोठे धैर्य दाखवले आहे. असे राष्ट्रवादी सरकार येणार्या काळात घटनेच्या माध्यमातून देशाला ‘हिंदु राष्ट्र’ही करू शकते, असा विश्वास…
काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासले. या देशद्रोही कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी
भाजप सरकारने ज्याप्रमाणे कर्नाटकातील टिपू जयंती बंद केली, त्याप्रमाणे केंद्रातील सरकारने टिपू एक्सप्रेसचे नाव पालटून हिंदूंच्या भावनांची नोंद घ्यावी !
ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी स्वत:चे आयुष्य दिले, ज्यांनी हिंदूंसाठी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा महापुरुषाच्या पुतळ्याला ‘एन्.एस्.यू.आय.’च्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्यांना धडा…
सावरकरद्वेष अंगी भिनलेल्या काँग्रेसप्रणीत ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २१ ऑगस्टला देहली विद्यापिठात बसवण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासून…